शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

स्वच्छतेत वसई ६१ व्या स्थानी, आयुक्त म्हणाले आणखी प्रयत्न करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:34 IST

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत २०१८ मध्ये राबविण्यात अलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई विरार शहर महापालिका ६१ व्या स्थानावर आली असून वर्ष २०१७ मध्ये याच महापालिकेला १३८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले

वसई : स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत २०१८ मध्ये राबविण्यात अलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई विरार शहर महापालिका ६१ व्या स्थानावर आली असून वर्ष २०१७ मध्ये याच महापालिकेला १३८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जानेवारी ते मार्च दरम्यान दशातील ४७५ शहरात एकाच वेळी पाहणी करण्यात आली होती.दरम्यान मुंबई व ठाणे जवळील पालघर जिल्ह्यातील एकमेव असलेल्या वसई विरार महापालिकेला एकूण ४ हजार गुणांपैकी २८०४ गुण मिळाले. यादीत राज्यातील एकूण २८ शहरात १०० शहरामध्ये वसई विरार मनपा बाराव्या क्र माकांवर राहिली असून १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या ४ हजार शहरामध्ये वसई विरार शहर हे ७ व्या स्थानावर आहे. विषेश म्हणजे या अभियानात वसईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.एकूण अभियान पाहणीतही वसई विरार शहर अव्वल ठरले. मात्र, सेवास्तरात ५९१ इतके कमी गुण पडल्याने शहराचा क्र मांक थोडा मागे गेला. तरीही, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बऱ्यापैकी सुधारणा झालीआहे.सेवा स्तर प्रक्रि येत केवळ ५९१ गुण मिळालेदेशात इंदूर, भोपाळ, चंदीगढ ही शहरे पहिल्या तीन स्थानावर आहेत. राज्यात नवी मुंबई सर्वाेत्कृष्ट ठरली. तर एकूण गुणांकनाचा विचार करता वसई विरार शहराला सेवा स्तर प्रक्रि येत एकूण १४०० गुणांपैकी केवळ ५९१ गुण मिळाले. अभियानाच्या पथकाकडून थेट पाहणी वर्गातील एकूण १२०० गुणांपैकी शहराला १०३८ गुण मिळाले.नागरिक प्रतिसाद गटातही एकूण १४०० पैकी शहराच्या खात्यात ११७५ गुण जमा झाले.गंभीर म्हणजे शहरात निघणाºया घनकचरा व्यवस्थापनाच्या गैरसोयीचा फटकाही शहराला सोसावा लागला. प्रशासनाने मागील वर्ष भरापासून वेगाने कामास सुरूवात केली. मोबाईल अ‍ॅप तयार करून काही नाविन्यपुर्ण कल्पनाही आणल्या. यामुळे क्र मांक व गुणातही सुधारणा झाली. पुढल्या वर्षी पुन्हा यात मोठी सुधारणा होऊन वसई विरार हे शहर देशात वरच्या क्र मांकावर जाईल, अशी अपेक्षा आयुक्त सतिश लोखंडे यांनी व्यक्त केली.