शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

४७ वर्षांपासून उर्से गावाचा ‘एक गाव एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 23:19 IST

गेल्या 47 वर्षांपासून उर्से गावातील सर्व समाजाचे महिला, पुरु ष व अबालवृद्ध एकत्र येवून सार्वजनिक गणेशोत्सव ,सार्वजनिक गौरीत्सव, नवरात्रोत्सव ,गोपाळकाला यासह सर्व सण अखंड एकत्र एवून आनंदाने साजरे करत आहेत.

कासा : डहाणू तालुक्यातील कुणबी व आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेले डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तिरावर वसलेले निसर्गरम्य उर्सें गाव ह्या गावाने एक गांव एक गणपतीच्या माध्यमातून जनते समोर एक आदर्श उभा केला आहे.

गेल्या 47 वर्षांपासून उर्से गावातील सर्व समाजाचे महिला, पुरु ष व अबालवृद्ध एकत्र येवून सार्वजनिक गणेशोत्सव ,सार्वजनिक गौरीत्सव, नवरात्रोत्सव ,गोपाळकाला यासह सर्व सण अखंड एकत्र एवून आनंदाने साजरे करत आहेत. यंदाचे ४७ वे वर्ष असून ह्या गावाची लोकसंख्या २५०० च्या आसपास आहे. गणपती व गौरी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे व खेळांचे आयोजन केले जाते.ह्या गावाला आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे हाच आदर्श ह्या गावाने जोपासला आहे.कोणत्याही घरी घरगुती गणपती बसविला जात नाही. म्हणून संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येउन सर्व उत्सव साजरे करतात.विशेष म्हणजे गावातील तरु ण एकत्र येऊन डेकोरेशन आणि आरास तयार करत असतात, येथे बनविण्यात येणारा आरासही इको फ्रेंडली असतो, ह्या वर्षी बांबू, नारळीच्या पात्या, लाकडाचा भुसा, कापूस ह्या पासून नारळ तयार करून त्यात बाप्पाना विराजमान केलं आहे विशेष म्हणजे ह्या गावामध्ये तीन मंडळे कार्यरत असून कोणत्याही प्रकारची देणगी गावाच्या बाहेरून स्वीकारली जात नसून सर्व आर्थिक बाब हि गावकरीच गोळा करतात. या गावाने एक आपले स्वत:चे भव्य सभागृह कोणतीही देणगी न घेता उभे केले आहे गावाचे सर्व गावकरी येथेच आपले सर्व सण एकत्र साजरे करतात . तर सर्व काम ही श्रमदनातून केली जातात.ह्या गावाची परंपरा अशी कि गणपती व गौरी विसर्जना नंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो व भगवंता वरचा भाव म्हणून गावकरी सर्व वस्तू चढ्या भावाने आनंदाने खरेदी करतात. ह्या मधून उरलेले पैसे गरजवंत गाव शेतकरयांना व्याजाने वाटप केले जातात .व पुढील वर्षी ह्याच पैश्यातून हे सण साजरे करतात. दर वर्षी नवीन मंडळाचे पदाधिकारी बिनविरोध निवडले जातात. ठिकाणी जुगार व नश्या यांना पूर्णपणे विरोध असतो व असे करणारास दंड आकारला जातो गांवकरीनी सामाजिक भावनेतून संघिटत व्हावे हा एकतेचा सामाजिक संदेश ह्या माध्यमातून उर्से गावाने जनतेला देण्याचा प्रयत्न केलाय.