शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

उमरोळी एक आदर्श गाव बनवणार- आठवले

By admin | Updated: October 29, 2015 23:21 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखीन गरीब होत दोघांतली दरी वाढत चालली आहे. आपला देश स्वतंत्र झाला असला तरी सर्वसामान्य माणूस अजूनही स्वातंत्र्याची फळे खऱ्या

पालघर : देशाच्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखीन गरीब होत दोघांतली दरी वाढत चालली आहे. आपला देश स्वतंत्र झाला असला तरी सर्वसामान्य माणूस अजूनही स्वातंत्र्याची फळे खऱ्या अर्थाने चाखू शकला नसल्याची खंत रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांनी उमरोळी येथील कार्यक्रमात व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकारलेल्या सांसद आदर्श ग्रामयोजनेंतर्गत खासदार आठवले यांनी पालघर तालुक्यातील उमरोळी या गावाची निवड केली आहे. या गावातील विकासकामांचे उद्घाटन गुरुवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. गावस्तर व तालुकास्तरावरील सर्व अधिकाऱ्यांची सभा घेऊन गावाची गरज लक्षात घेऊन ६३ कामांची निवड करून प्रारूप विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. यामध्ये खारे पाणी प्रतिबंधक बंधारा, बायपास रोड, गटार बांधकाम, विद्युत वितरण विभागांतर्गत कामे, पाणीपुरवठा, वृक्षलागवड, इ ६३ प्रकारच्या कामांसाठी ६ कोटी ३० लाखांच्या खर्चाच्या निधीचा मंजूर आराखडा तयार करण्यात आला असून खासदार व जिल्हाधिकाऱ्याने या कामांना मंजुरीही दिली आहे. त्यापैकी राजस्व अभियानांतर्गत दाखलेवाटप, औषध फवारणी, तलावातील गाळ काढणे, रस्ते उभारणे इ. कामे पूर्ण झाली आहेत, तर आरोग्य उपकेंद्रे, पाण्याची टाकी उभारणे, वाचनालय, फळझाडे लागवड, कर्मचारी निवासस्थान इ. कामांचे भूमिपूजन झाले.या वेळी पालकमंत्री विष्णू सवरा, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, जि.प. सभापती अशोक वडे, पं.स. सभापती रवींद्र पागधरे, बविआ तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सुधीर बारशिंगे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)