शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

चिंचोटी पुलावरील अपघातात दोन ठार

By admin | Updated: March 28, 2017 05:08 IST

मुंबई अहमदाबाद हाय् ावे वर गेल्या चार दिवसात पाच बळी गेले आहेत. रविवारी रात्री चिंचोटी

वसई : मुंबई अहमदाबाद हाय् ावे वर गेल्या चार दिवसात पाच बळी गेले आहेत. रविवारी रात्री चिंचोटी पूलावरील एका बंद टेम्पोला मागून भरधाव आलेल्या ट्र्कने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ९.३०च्या सुमारास पेल्हार बरफपाडा येथे राहणाऱ्या दीपक सूर्यवंशी यांचा मालाने भरलेला टेम्पो चिंचोटी पूलावर बंद पडला होता. चालक बलराम यादव आणि बालाजी सूर्यवंशी बाहेर उभे राहून दुरुस्तीचे काम करीत होते. त्याचवेळी गुजरातच्या दिशेने भरधाव निघालेल्या एका ट्रकने टेम्पोला जोराची धडक दिली. त्यामुळे टेम्पो पूलाखाली दहा फूट खाली कोसळला. ट्रकच्या धडकेत दीपक, बालाजी आणि बलराम जखमी झाले. तर ट्रकचालक संतोष यादवही जखमी झाला.जखमींना हायवेवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना दीपक सूर्यवंशी आणि संतोष यादव यांचा मृत्यू झाला. हायवेवरील अपघातात चार दिवसात पाच बळी गेले आहेत. शुक्रवारी वसई विरार महापालिकेच्या बसने ठोकर दिल्याने एकाचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी दोन बाईकस्वार अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ठार झाले होते. (प्रतिनिधी)