शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

कंपन्यांच्या वाहनामुळे ट्रॅफिक जॅम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:46 IST

नागरिक संतप्त; अपघात होत असल्याच्या तक्रारी

वाडा : वाडा - भिवंडी महामार्गावरील कंपन्यांसाठी कच्चा आणि पक्का माल घेऊन येणारी अवजड वाहने ही रस्त्यावरच उभी करण्यात येतात. यामुळे येथे वाहतूक कोंडी आणि अपघात होत असल्याच्या तक्रारी येथील नागरिक करीत आहेत. ही अवजड वाहने कंपनीच्या आवारात उभी करण्यात यावीत, अशी त्यांची मागणी आहे.तालुक्यात औद्योगिकीकरण वाढल्याने येथे कारखाने वाढले आहेत. या कारखान्यात कच्चा तसेच पक्का माल घेऊन येणारी आणि जाणारी अवघड वाहने येत असतात. ही वाहने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच महामार्गावर लावली जातात. त्यामुळे अन्य वाहनांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, आणि अनेकदा किरकोळ अपघात होतात. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. एखादा मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहते आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.नागरिकांची समस्या आमच्यापर्यंत पोहोचली असून यासंदर्भात पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात येईल.- प्रकाश पातकर, उपअभियंतासार्वजनिक बांधकाम विभाग वाडा