शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

कंपन्यांच्या वाहनामुळे ट्रॅफिक जॅम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:46 IST

नागरिक संतप्त; अपघात होत असल्याच्या तक्रारी

वाडा : वाडा - भिवंडी महामार्गावरील कंपन्यांसाठी कच्चा आणि पक्का माल घेऊन येणारी अवजड वाहने ही रस्त्यावरच उभी करण्यात येतात. यामुळे येथे वाहतूक कोंडी आणि अपघात होत असल्याच्या तक्रारी येथील नागरिक करीत आहेत. ही अवजड वाहने कंपनीच्या आवारात उभी करण्यात यावीत, अशी त्यांची मागणी आहे.तालुक्यात औद्योगिकीकरण वाढल्याने येथे कारखाने वाढले आहेत. या कारखान्यात कच्चा तसेच पक्का माल घेऊन येणारी आणि जाणारी अवघड वाहने येत असतात. ही वाहने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच महामार्गावर लावली जातात. त्यामुळे अन्य वाहनांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, आणि अनेकदा किरकोळ अपघात होतात. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. एखादा मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहते आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.नागरिकांची समस्या आमच्यापर्यंत पोहोचली असून यासंदर्भात पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात येईल.- प्रकाश पातकर, उपअभियंतासार्वजनिक बांधकाम विभाग वाडा