शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन धरणांच्या कालव्यातून पाणीच नाही

By admin | Updated: December 31, 2016 02:42 IST

तालुक्यातील जलसंपदा-जलसंधारण विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या झांजरोली, करवाळे आणि वांद्री धरणाच्या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी नियमित सोडले जात

- हितेन नाईक,  पालघरतालुक्यातील जलसंपदा-जलसंधारण विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या झांजरोली, करवाळे आणि वांद्री धरणाच्या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी नियमित सोडले जात नसून कालव्यांची कामेही पूर्णपणे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने मोठा गैरव्यवहार केल्याने ही अवस्था ओढावल्याचा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेते उदय पाटील यांनी केला असून, दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. वांद्री धरण जल संपदा विभागांतर्गत तर करवाळे आणि झांजरोली धरण जलसंधारण विभागामार्फत बांधण्यात आले आहे. या धरणांच्या कालव्यांची कामे निकृष्ट झाल्याने तडे गेले आहेत. त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.