शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

तीन धरणांच्या कालव्यातून पाणीच नाही

By admin | Updated: December 31, 2016 02:42 IST

तालुक्यातील जलसंपदा-जलसंधारण विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या झांजरोली, करवाळे आणि वांद्री धरणाच्या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी नियमित सोडले जात

- हितेन नाईक,  पालघरतालुक्यातील जलसंपदा-जलसंधारण विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या झांजरोली, करवाळे आणि वांद्री धरणाच्या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी नियमित सोडले जात नसून कालव्यांची कामेही पूर्णपणे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने मोठा गैरव्यवहार केल्याने ही अवस्था ओढावल्याचा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेते उदय पाटील यांनी केला असून, दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. वांद्री धरण जल संपदा विभागांतर्गत तर करवाळे आणि झांजरोली धरण जलसंधारण विभागामार्फत बांधण्यात आले आहे. या धरणांच्या कालव्यांची कामे निकृष्ट झाल्याने तडे गेले आहेत. त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.