शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

दहा एकर शेती पाण्याखाली येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:09 IST

तालुक्यातील आसवे वरठापाडा येथे बुधवारी आरोहन संस्था व एसीजी केअर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीसाठी पाणी उचल प्रकल्पाचे उद्घाटन आसवे सरपंच कलावती पाचलकर यांच्या हस्ते झाले.

- शौकत शेखडहाणू - तालुक्यातील आसवे वरठापाडा येथे बुधवारी आरोहन संस्था व एसीजी केअर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीसाठी पाणी उचल प्रकल्पाचे उद्घाटन आसवे सरपंच कलावती पाचलकर यांच्या हस्ते झाले. येथील ६० टक्के लोक रोजगारासाठी कायम स्थलांतरित असतात. त्यांचे दैनंदिन जिवन सोयीचे व्हावे म्हणून या पाणी उचल प्रकल्पामुळे एकूण १९ शेतकऱ्यांची दहा एकर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे आरोहनचे डायरेक्टर नरेश जैन यांनी लोकमतला सांगितले.तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींमधून आतापर्यंत २२३ शेतकºयांना लाभ मिळाला असून त्यामध्ये १४३ फळबाग लागवड, ४० मोगरा लागवड, ४० भाजीपाल्याची लागवड करणाºया शेतकºया शेतकरी आहेत.मिरची, झेंडू, काकडी, मेथी, पालक, गवार, कलिंगड आदी पिके येथे घेतली जातात. शेतकºयांना पाणी व खत व्यवस्थापन, बाजारपेठ, पिकांची योग्य निवड या महत्वाच्या बाबींवर आरोहन ही संस्था शेतकºयांना मोफत मार्गदर्शन करीत आहे.यावेळी एसीपीएल डहाणूचे अहमद, अ‍ॅडमिन हेड चिंतामणी, प्रा.अंजली कानीटकर, संस्थापिका आरोहन, नरेश जेना आॅननरी डायरेक्टर, आरोहण राजेश मौर्या सहाय्यक व्यवस्थापक एसीजी, कौस्तुक घरत सहाय्यक कार्यक्र म अधिकारीे, भालचंद्र साळवे उपस्थित होते.कार्यक्र मास तालुक्यातील शेतकरी मोठ्यासंख्येने हजर होते. या प्रकल्पामुळे आता शेतकºयांना वर्षभर शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. कार्यक्र माचे सूत्रसंचालन भालचंद्र साळवे, प्रस्ताविक रेजिना तर आभार प्रदर्शन प्रा अंजली कानीटकर यांनी केले .पिकवलेला भाजीपाल्याला हक्काची बाजारपेठया संस्था २००७ पासून मोखाडा व जव्हार तालुक्यात कार्यरत आहे. कुपोषण, दर्जात्मक शिक्षण शेती, पाणी व चांगले प्रशासन आदी विषयावर संस्थेने भरीव योगदान दिले असून वर्ष २०१६-१७ मध्ये संस्थेने डहाणू, पालघर मध्ये अनेक लोकाभिमुख उपक्रमांवर काम सुरु आहे. शेतकºयांनी पिकवलेला भाजीपाला एसीजी कॅप्सुल कंपनी आपल्या कॅन्टीनमध्ये नियमित वापरेल व नेहमीच मदतीसाठी पुढे राहणार असल्याचा निर्धार एसीबी फाउंडेशनचे राजेश मौर्या यांनी केला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारagricultureशेती