शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दहा एकर शेती पाण्याखाली येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:09 IST

तालुक्यातील आसवे वरठापाडा येथे बुधवारी आरोहन संस्था व एसीजी केअर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीसाठी पाणी उचल प्रकल्पाचे उद्घाटन आसवे सरपंच कलावती पाचलकर यांच्या हस्ते झाले.

- शौकत शेखडहाणू - तालुक्यातील आसवे वरठापाडा येथे बुधवारी आरोहन संस्था व एसीजी केअर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीसाठी पाणी उचल प्रकल्पाचे उद्घाटन आसवे सरपंच कलावती पाचलकर यांच्या हस्ते झाले. येथील ६० टक्के लोक रोजगारासाठी कायम स्थलांतरित असतात. त्यांचे दैनंदिन जिवन सोयीचे व्हावे म्हणून या पाणी उचल प्रकल्पामुळे एकूण १९ शेतकऱ्यांची दहा एकर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे आरोहनचे डायरेक्टर नरेश जैन यांनी लोकमतला सांगितले.तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींमधून आतापर्यंत २२३ शेतकºयांना लाभ मिळाला असून त्यामध्ये १४३ फळबाग लागवड, ४० मोगरा लागवड, ४० भाजीपाल्याची लागवड करणाºया शेतकºया शेतकरी आहेत.मिरची, झेंडू, काकडी, मेथी, पालक, गवार, कलिंगड आदी पिके येथे घेतली जातात. शेतकºयांना पाणी व खत व्यवस्थापन, बाजारपेठ, पिकांची योग्य निवड या महत्वाच्या बाबींवर आरोहन ही संस्था शेतकºयांना मोफत मार्गदर्शन करीत आहे.यावेळी एसीपीएल डहाणूचे अहमद, अ‍ॅडमिन हेड चिंतामणी, प्रा.अंजली कानीटकर, संस्थापिका आरोहन, नरेश जेना आॅननरी डायरेक्टर, आरोहण राजेश मौर्या सहाय्यक व्यवस्थापक एसीजी, कौस्तुक घरत सहाय्यक कार्यक्र म अधिकारीे, भालचंद्र साळवे उपस्थित होते.कार्यक्र मास तालुक्यातील शेतकरी मोठ्यासंख्येने हजर होते. या प्रकल्पामुळे आता शेतकºयांना वर्षभर शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. कार्यक्र माचे सूत्रसंचालन भालचंद्र साळवे, प्रस्ताविक रेजिना तर आभार प्रदर्शन प्रा अंजली कानीटकर यांनी केले .पिकवलेला भाजीपाल्याला हक्काची बाजारपेठया संस्था २००७ पासून मोखाडा व जव्हार तालुक्यात कार्यरत आहे. कुपोषण, दर्जात्मक शिक्षण शेती, पाणी व चांगले प्रशासन आदी विषयावर संस्थेने भरीव योगदान दिले असून वर्ष २०१६-१७ मध्ये संस्थेने डहाणू, पालघर मध्ये अनेक लोकाभिमुख उपक्रमांवर काम सुरु आहे. शेतकºयांनी पिकवलेला भाजीपाला एसीजी कॅप्सुल कंपनी आपल्या कॅन्टीनमध्ये नियमित वापरेल व नेहमीच मदतीसाठी पुढे राहणार असल्याचा निर्धार एसीबी फाउंडेशनचे राजेश मौर्या यांनी केला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारagricultureशेती