शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

या हंगामातील पीककर्जही माफ करा, शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 00:53 IST

अतिवृष्टीमुळे यंदा भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याने थकीत कर्जमाफी सोबतच यंदा घेतलेले पीककर्ज माफ व्हावे, अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला आहे.

पारोळ : अतिवृष्टीमुळे यंदा भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याने थकीत कर्जमाफी सोबतच यंदा घेतलेले पीककर्ज माफ व्हावे, अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागला आहे.भातशेती मजुरी, खते, बियाणे, साधने हे शेती कसण्यासाठी लागणारे साहित्य महाग झाल्याने शेती करणे शेतकरी वर्गाला परवडत नसतानाही सेवा सोसायटीचे कर्ज काढून शेतकरी शेती करतो. पण यंदा पूर्ण रब्बी हंगामात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी वर्गाला भातपिकाची दुबार पेरणी व लावणी करावी लागली. तसेच पिकाची कापणी केली असताना सतत पडण्याºया पावसामुळे पीक व भाताचे तणही वाया गेले. पिकांची सरकारी नुकसानभरपाईही तुटपुंजी मिळाली. यामुळे यंदा आम्ही घेतलेले पीक कर्ज भरायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला. सरकारने मागील वर्षी पिकांचे नुकसान झाले नसतानाही थकीत कर्ज माफ केले. यंदा मात्र नुकसानीच्या जखमेवर कमी नुकसान भरपाईचे मलम लावला. यामुळे यंदा घेतलेले पीककर्ज फेडायचे कसे हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.तालुक्यात शिरवली, सायवन सेवा, भाताणे सेवा, खानिवडे, कणेर सेवा, धानिव सेवा व कामण सेवा या सहकारी सोसायटी असून खरीप व हंगामी पिकासाठी शेतकरी वर्गाला बिनव्याजी पुरवठा करतात.>मी वीस वर्षांपासून घेतलेले पीक कर्ज भरणा करत असून आम्ही कोणत्याही कर्जमाफीचा लाभ घेतला नाही. पण यंदा मात्र पावसाने माझ्या भात शेतीचे मोठे नुकसान केल्याने आणि सरकारने थकीत पीक कर्ज माफ केले असले तरी या वर्षीचे घेतलेले पीक कर्ज भरायचे कसे हा प्रश्न माझ्या समोर आहे.- भालचंद्र पाटील, शेतकरी, उसगाव.