शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘बोलीभाषांमुळे सामाजिक एकोपा टिकून’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:39 IST

वसईमध्ये अनेक जाती-धर्मांची परंपरा आहे. जिव्हाळा जपणाºया बोलीभाषांमुळे वसईतील सामाजिक एकोपा टिकून राहिला आहे. आपल्या पूर्वजांशी संवादी भाषा एकच होती याची प्रचिती बोलीभाषांमधून मिळते

वसई : वसईमध्ये अनेक जाती-धर्मांची परंपरा आहे. जिव्हाळा जपणाºया बोलीभाषांमुळे वसईतील सामाजिक एकोपा टिकून राहिला आहे. आपल्या पूर्वजांशी संवादी भाषा एकच होती याची प्रचिती बोलीभाषांमधून मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी वसईत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेने आयोजित केलेल्या बोलीभाषा कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बी. ए. खरवडकर, कोमसापचे जिल्हाध्यक्ष नंदन पाटील, महापालिकेचे सभागृह नेते फ्रँक आपटे, स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव उपस्थित होते. जगात साडेसहा हजार भाषा बोलल्या जातात. त्यात मराठीचा पंधरावा क्रमांक लागतो. तर आपल्याकडे मराठीला पुरक अशा बाराशे बोलीभाषा बोलल्या जातात. भाषा भावना असते. त्यामुळे ती कधीच अशुद्ध असू शकत नाही. ती पवित्रच असते. विचार करण्याचे वा स्वत:शी संवाद साधण्याचे माध्यम बोलीभाषा असते. हा आत्मसंवाद जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत मराठीला मरण नाही, असेही डॉ. कार्व्हालो यांनी यावेळी बोलताना सांगितले.विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षपदी काम करणाºया डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या अभ्यासक्रमात नव्याने ज्यांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला त्या रेमंड मच्याडो, स्टँन्ली घोन्सालवीस, स्टिफन परेरा, सिरील मिनेजीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कवी संमेलनात वाडवळ, मालवणी, आगरी, सामवेदी, कुपारी, वºहाडी, खानदेशी, वंजारी, कुणबी, सुर्यवंशी, कादोडी, गणबोली (लेवा पाटील) आदी बोली भाषेतील कविता कवींनी सादर केल्या. स्वागत शेखर धुरी व संगीता अरबुने यांनी केले.