शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

माठाचे महत्व मॉडर्न जमान्यातही कायम

By admin | Updated: March 28, 2017 05:04 IST

उन्हाळा आणि तहान याचे महत्व मार्च महिन्यातील झळा लागल्या की, आपसूकच जाणवू लागते. आधुनिक काळामध्ये

विक्रमगड : उन्हाळा आणि तहान याचे महत्व मार्च महिन्यातील झळा लागल्या की, आपसूकच जाणवू लागते. आधुनिक काळामध्ये बऱ्याच ठिकाणी सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे घरोघरी फ्रिज दिसत असला तरी विक्रमगडच्या कुंभारवाड्यात माठांसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. त्यातच बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार होत असल्याने डॉक्टरांकडून फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातले गार पाणी प्या असा असा सल्ला देत असल्याने माठ इन व्हेरी मच डिमांड आहेत.येथील कुंभांरवाडयात डिसेंबरपासूनच माठांची निर्मिती सुरु होते़ गुजरात येथून लागणारी माती आणली जाते़ त्यानंतर तिच्यावर प्रक्रिया केली जाते़ गुळगुळीत माठांबरोबरच डिझाईचे माठ ग्राहकांना आकर्षित करीत असल्याचे विक्रमगडचे कुंभार बळवंत प्रजापती आवर्जून सांगतात. त्यांच्या तिसऱ्या पिढीनेही हाच व्यवसाय स्वीकारला असून सिझनच्या काळात चांगला व्यवसाय होत असल्याचे ते सांगतात. वर्षभर सण व मागणीनुसार त्यांची कामे सुरु असतात़ पूर्वी कुंभारवाडयातच माठ बनविले जायचे़ परंतु भट्टीसाठी पुरेशी जागा नसल्याने गेल्या काही वर्षापासून माठ बनविण्याचे काम कमी झाल्याचे विकी प्रजापती यांनी सांगीतले़ माठात सुद्धा राजस्थानी माठ व आपल्या कोकणात तयार होणारे मराठमोळा माठ असा फरक असतो. मात्र हल्ली विक्रमगड, जव्हार, वाडा आदिभागामध्ये पूर्वीसारख्या मातीच्या खाणी नसल्याने ट्रेंड बदलत गेला आहे. कुंभारवाड्यातही सर्वच कुटुंबे आता या व्यवसायात नाहीत. अनेकांनी पूरक व्यवसाय निवडल्याने मागणी वाढली व पुरवठा मंदावला अशी स्थिती आहे.(वार्ताहर)