शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

माठाचे महत्व मॉडर्न जमान्यातही कायम

By admin | Updated: March 28, 2017 05:04 IST

उन्हाळा आणि तहान याचे महत्व मार्च महिन्यातील झळा लागल्या की, आपसूकच जाणवू लागते. आधुनिक काळामध्ये

विक्रमगड : उन्हाळा आणि तहान याचे महत्व मार्च महिन्यातील झळा लागल्या की, आपसूकच जाणवू लागते. आधुनिक काळामध्ये बऱ्याच ठिकाणी सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे घरोघरी फ्रिज दिसत असला तरी विक्रमगडच्या कुंभारवाड्यात माठांसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. त्यातच बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार होत असल्याने डॉक्टरांकडून फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातले गार पाणी प्या असा असा सल्ला देत असल्याने माठ इन व्हेरी मच डिमांड आहेत.येथील कुंभांरवाडयात डिसेंबरपासूनच माठांची निर्मिती सुरु होते़ गुजरात येथून लागणारी माती आणली जाते़ त्यानंतर तिच्यावर प्रक्रिया केली जाते़ गुळगुळीत माठांबरोबरच डिझाईचे माठ ग्राहकांना आकर्षित करीत असल्याचे विक्रमगडचे कुंभार बळवंत प्रजापती आवर्जून सांगतात. त्यांच्या तिसऱ्या पिढीनेही हाच व्यवसाय स्वीकारला असून सिझनच्या काळात चांगला व्यवसाय होत असल्याचे ते सांगतात. वर्षभर सण व मागणीनुसार त्यांची कामे सुरु असतात़ पूर्वी कुंभारवाडयातच माठ बनविले जायचे़ परंतु भट्टीसाठी पुरेशी जागा नसल्याने गेल्या काही वर्षापासून माठ बनविण्याचे काम कमी झाल्याचे विकी प्रजापती यांनी सांगीतले़ माठात सुद्धा राजस्थानी माठ व आपल्या कोकणात तयार होणारे मराठमोळा माठ असा फरक असतो. मात्र हल्ली विक्रमगड, जव्हार, वाडा आदिभागामध्ये पूर्वीसारख्या मातीच्या खाणी नसल्याने ट्रेंड बदलत गेला आहे. कुंभारवाड्यातही सर्वच कुटुंबे आता या व्यवसायात नाहीत. अनेकांनी पूरक व्यवसाय निवडल्याने मागणी वाढली व पुरवठा मंदावला अशी स्थिती आहे.(वार्ताहर)