शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

रिक्षा चालकांनी बुजवले खड्डे; अपघात वाचविण्यासाठी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:22 IST

पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरल्याने मोटारसायकल चालकांना अंदाज न आल्याने बऱ्याचवेळा अपघातही झाले आहेत

कासा : प्रशासनाच्या दुर्लक्षाने जीवघेणे ठरलेले डहाणू तालुक्यातील तवा ते पेठ रस्त्यावरील खड्डे शुक्रवारी रिक्षा व जीप चालकांनी बुजविले. या ५ कि.मी. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गेल्या १० वर्षापासून या रस्त्याची दुरुस्तीच झाली नाही.

त्यामुळे पेठजवळ तर एका बाजूला पूर्ण रस्ता उखडून गेला आहे पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरल्याने मोटारसायकल चालकांना अंदाज न आल्याने बऱ्याचवेळा अपघातही झाले आहेत. त्यामुळे येथील प्रवासी वाहतूक करणाºया वाहन चालकांनी पुढाकार घेऊन विटा, दगड, मुरूम स्वत:च्या गाडीत भरून दिवसभर खड्डे बुजविले व रस्त्याची साफसफाई केली.

यामध्ये विश्वनाथ ठाकूर, संतोष घरत, चंद्रकांत घरत, सुदाम कदम, वैभव ठाकूर, मंगेश केदार, दिलीप घरत, अंकुश पुजारा, दिलीप पालवा, शैलेश रावते, अनिकेत खडके, नरेश वरठा, रमेश गाडे हे सहभागी झाले होते.