शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

भरतीमध्ये ‘भारांकन’ नकोच!

By admin | Updated: March 30, 2017 05:17 IST

राज्यात ७३० पदांसाठी भारांकन पद्धतीने होणारी भरतीप्रक्रि या रद्द करून ती स्पर्धा परिक्षेप्रमाणे घ्यावी

विक्र मगड : राज्यात ७३० पदांसाठी भारांकन पद्धतीने होणारी भरतीप्रक्रि या रद्द करून ती स्पर्धा परिक्षेप्रमाणे घ्यावी . जर ती भारांकन पद्धतीनेच करावयाची असल्यास दहावीचे गुण गृहित न धरता कृषी पदविकेनुसार ती भरावी असे निवेदन कोकण विभाग पत्रकार संघ आणि युवा स्पर्श संस्था यांच्याकडून गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.कृषीसेवक भरतीमधे गैरप्रकार झाल्याने ती रद्द करून पुन्हा नव्याने भरांकन भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.मात्र, ही भरती परीक्षेच्या माध्यमांतून न घेता १० वी आणि कृषी पदवी किंवा पदविकेचे गुण भरांकन पद्धतीने धरून केली जाणार आहे. मात्र १० वीला गुण देण्याची पद्धत वारंवार बदलत गेली आहे. पहिल्यांदा सरळ गुण देण्याची पद्धत होती. त्यानंतर २० गुणांची तोंडी परीक्षा होऊ लागली आणि सध्या बेस्ट आॅफ ५ चालू असल्याने अनेक परिक्षार्थींच्या गुणांमध्ये तफावत आहे. या संदर्भातील आपल्या मागण्यांसह हर्षद पाटिल, सचिन भोईर, अमोल सांबरे व कृषी सेवक यांनी निवेदन सादर केले. हा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीतील असल्याने आता त्याबाबत वरीष्ठ कोणती भूमिका घेतात याकडे सर्व परिक्षार्थींचे लक्ष लागले आहे. या नव्या वादामुळे आधीच रखडलेली भरतीची प्रक्रिया आणखी काही महिने रखडणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर आलेली बेरोजगारी आणखी लांबणार आहे.(वार्ताहर)या आधीची भरती रद्द करु न भारांकन पद्धतीने यादी तयार केली जाणार आहे. त्यासाठी दहावीचे गुण गृहीत धरले जाणार आहे. २०१० पासून बेस्ट आॅफ फाईव्ह लागू असल्याने त्या आधीच्या विद्यार्थ्यांचे कृषी सेवक होण्याचे स्वप्न भंगणार आहे. - मनीष पाटील, कृषी पदविकाधारककृषी सेवक हा शेतीवर आधारीत योजनांचे कामकाज पाहत असतो. १० वी ला शेतीवर निगडित अभ्यासक्र म नसल्याने भारांकन पद्धतीने कृषी सेवक पदाची निवड करातांना केवळ कृषी पदविका, पदवी चे गुण गृहीत धरावे.- राहुल पाटीलकृषी पदविकाधारककाय आहेत मागण्याकृषी सेवक पदांसाठी लागणारी पदविका आता तांत्रिक केल्याने ही या पदवीसाठी बारावीच्या परिक्षेच्या गुणांनुसार प्रवेश मिळत आहे. त्यामुळे या भरतीसाठी १० वी चे भरांकन गुण ग्राहय धरण्यात येऊ नयेत.कृषी सेवक पदासमान असणाऱ्या ग्रामसेवक पदासाठी बारावीच्या ६० टक्के गुणांची पात्रता ग्राहय धरली जाते. या पद्धतीत दहावीचे गुण ग्राहय धरु नयेत व कृषी पदवीचे/पदवीकेचे गुण ग्राहय धरण्यात यावे.जुने विदयार्थी दहावीला कमी गुण व कृषी पदविकेला जादा गुण मिळवणारे देखील आहेत. त्यामुळे दहावीचे गुण ग्राहय धरल्यास अशा उमेदवारांचे नुकसान होईल.