शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
3
"पाती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप
4
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
5
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
6
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
7
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
8
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
9
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
10
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
11
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
12
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
13
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
14
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
15
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
16
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
17
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
18
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
19
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
20
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा

भरतीमध्ये ‘भारांकन’ नकोच!

By admin | Updated: March 30, 2017 05:17 IST

राज्यात ७३० पदांसाठी भारांकन पद्धतीने होणारी भरतीप्रक्रि या रद्द करून ती स्पर्धा परिक्षेप्रमाणे घ्यावी

विक्र मगड : राज्यात ७३० पदांसाठी भारांकन पद्धतीने होणारी भरतीप्रक्रि या रद्द करून ती स्पर्धा परिक्षेप्रमाणे घ्यावी . जर ती भारांकन पद्धतीनेच करावयाची असल्यास दहावीचे गुण गृहित न धरता कृषी पदविकेनुसार ती भरावी असे निवेदन कोकण विभाग पत्रकार संघ आणि युवा स्पर्श संस्था यांच्याकडून गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.कृषीसेवक भरतीमधे गैरप्रकार झाल्याने ती रद्द करून पुन्हा नव्याने भरांकन भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.मात्र, ही भरती परीक्षेच्या माध्यमांतून न घेता १० वी आणि कृषी पदवी किंवा पदविकेचे गुण भरांकन पद्धतीने धरून केली जाणार आहे. मात्र १० वीला गुण देण्याची पद्धत वारंवार बदलत गेली आहे. पहिल्यांदा सरळ गुण देण्याची पद्धत होती. त्यानंतर २० गुणांची तोंडी परीक्षा होऊ लागली आणि सध्या बेस्ट आॅफ ५ चालू असल्याने अनेक परिक्षार्थींच्या गुणांमध्ये तफावत आहे. या संदर्भातील आपल्या मागण्यांसह हर्षद पाटिल, सचिन भोईर, अमोल सांबरे व कृषी सेवक यांनी निवेदन सादर केले. हा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीतील असल्याने आता त्याबाबत वरीष्ठ कोणती भूमिका घेतात याकडे सर्व परिक्षार्थींचे लक्ष लागले आहे. या नव्या वादामुळे आधीच रखडलेली भरतीची प्रक्रिया आणखी काही महिने रखडणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर आलेली बेरोजगारी आणखी लांबणार आहे.(वार्ताहर)या आधीची भरती रद्द करु न भारांकन पद्धतीने यादी तयार केली जाणार आहे. त्यासाठी दहावीचे गुण गृहीत धरले जाणार आहे. २०१० पासून बेस्ट आॅफ फाईव्ह लागू असल्याने त्या आधीच्या विद्यार्थ्यांचे कृषी सेवक होण्याचे स्वप्न भंगणार आहे. - मनीष पाटील, कृषी पदविकाधारककृषी सेवक हा शेतीवर आधारीत योजनांचे कामकाज पाहत असतो. १० वी ला शेतीवर निगडित अभ्यासक्र म नसल्याने भारांकन पद्धतीने कृषी सेवक पदाची निवड करातांना केवळ कृषी पदविका, पदवी चे गुण गृहीत धरावे.- राहुल पाटीलकृषी पदविकाधारककाय आहेत मागण्याकृषी सेवक पदांसाठी लागणारी पदविका आता तांत्रिक केल्याने ही या पदवीसाठी बारावीच्या परिक्षेच्या गुणांनुसार प्रवेश मिळत आहे. त्यामुळे या भरतीसाठी १० वी चे भरांकन गुण ग्राहय धरण्यात येऊ नयेत.कृषी सेवक पदासमान असणाऱ्या ग्रामसेवक पदासाठी बारावीच्या ६० टक्के गुणांची पात्रता ग्राहय धरली जाते. या पद्धतीत दहावीचे गुण ग्राहय धरु नयेत व कृषी पदवीचे/पदवीकेचे गुण ग्राहय धरण्यात यावे.जुने विदयार्थी दहावीला कमी गुण व कृषी पदविकेला जादा गुण मिळवणारे देखील आहेत. त्यामुळे दहावीचे गुण ग्राहय धरल्यास अशा उमेदवारांचे नुकसान होईल.