शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारमध्ये पाऊस तोकडाच

By admin | Updated: August 18, 2015 00:24 IST

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने येत्या उन्हाळ्यामध्ये वसई-विरारकरकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

वसई : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने येत्या उन्हाळ्यामध्ये वसई-विरारकरकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. यंदा उपप्रदेशात १३४३ मिमी पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी १७ आॅगस्टपर्यंत १६९५ मिमी पाऊस पडला होता. पाऊस कमी झाला असला तरी उसगाव व पेल्हार ही धरणे पूर्णपणे भरली आहेत.वसई-विरार उपप्रदेशामध्ये गेल्या वर्षी एकूण २१३२ मिमी पाऊस पडला होता. यंदा पावसाने अद्याप १५०० मिमीचाही टप्पा गाठलेला नाही. उपप्रदेशाला अजून ८०० ते ९०० मिमी पावसाची गरज आहे. परंतु, सध्या पडत असलेल्या पावसामुळे गेल्या वर्षीचा टप्पा गाठणेही कठीण आहे. सूर्या प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या ७२.८० टक्के पाण्याचा साठा आहे.एकंदरीत उपप्रदेशातील पावसाचे प्रमाण व धरणात असलेला पाण्याचा साठा लक्षात घेता पूर्व भागातील भातशेती, बागायती तसेच नागरिकांना यंदा तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागामध्ये विहिरी, बोअरमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळू शकतो, पण शहरी भागात मात्र पाणीपुरवठा यंत्रणांनाचीं कसरत होणार आहे.