शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

पालघरवासीयांची घरीच राहण्याला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:04 IST

ट्रेन बंदमुळे निर्णय : अवघ्या दोन बस सोडल्या

पालघर : जिल्ह्यातील बहुतांशी चाकरमानी हे मुंबई-ठाणे येथे नोकरीनिमित्त जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र, सध्या उपनगरी लोकल सेवा बंद असल्याने जिल्ह्यातील चाकरमान्यांनी सोमवारी मुंबईत जाणे टाळल्याने अवघ्या दोन एसटी बस मंत्रालय आणि बोरिवलीसाठी सोडण्यात आल्या.

लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी मुंबईत सोमवारपासून खाजगी व सरकारी कार्यालये १० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे सोमवारी मुंबई-ठाणे भागांतील कार्यालये गाठण्यासाठी महामार्गावर गाड्यांची तर बस पकडण्यासाठी एकच गर्दी जमल्याने चित्र सर्वत्र दिसून येत होते.पालघर जिल्ह्यातून मुंबई, ठाणे व गुजरात राज्यात सरकारी कार्यालयात व खाजगी आस्थापनात नोकरीनिमित्त जाण्यासाठी ७५ टक्के (डहाणू ते वैतरणादरम्यान दररोज सुमारे दीड लाख) चाकरमानी हे रेल्वे गाड्यांचा वापर करतात. परंतु, सध्या रेल्वे सेवा बंद असल्याने ९५ टक्के चाकरमान्यांनी आपल्या घरीच राहणे पसंत केले आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस अधीक्षकासह अन्य कार्यालयातील बहुतांशी अधिकारी, कर्मचारी हे जिल्ह्यातच राहत असल्याने बाहेरून येणाºया कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य आहे.तसेच २२ मे पासून शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी आधीच सुरुवात झाल्याने सोमवारी कार्यालयात येण्यासाठी कुठे गर्दी जमणे, लांबच लांब रांगा लागल्याच्या घटना कुठे घडल्या नसल्याचे पाहावयास मिळाले.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार