शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पालघरवासीयांची घरीच राहण्याला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:04 IST

ट्रेन बंदमुळे निर्णय : अवघ्या दोन बस सोडल्या

पालघर : जिल्ह्यातील बहुतांशी चाकरमानी हे मुंबई-ठाणे येथे नोकरीनिमित्त जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र, सध्या उपनगरी लोकल सेवा बंद असल्याने जिल्ह्यातील चाकरमान्यांनी सोमवारी मुंबईत जाणे टाळल्याने अवघ्या दोन एसटी बस मंत्रालय आणि बोरिवलीसाठी सोडण्यात आल्या.

लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी मुंबईत सोमवारपासून खाजगी व सरकारी कार्यालये १० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे सोमवारी मुंबई-ठाणे भागांतील कार्यालये गाठण्यासाठी महामार्गावर गाड्यांची तर बस पकडण्यासाठी एकच गर्दी जमल्याने चित्र सर्वत्र दिसून येत होते.पालघर जिल्ह्यातून मुंबई, ठाणे व गुजरात राज्यात सरकारी कार्यालयात व खाजगी आस्थापनात नोकरीनिमित्त जाण्यासाठी ७५ टक्के (डहाणू ते वैतरणादरम्यान दररोज सुमारे दीड लाख) चाकरमानी हे रेल्वे गाड्यांचा वापर करतात. परंतु, सध्या रेल्वे सेवा बंद असल्याने ९५ टक्के चाकरमान्यांनी आपल्या घरीच राहणे पसंत केले आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस अधीक्षकासह अन्य कार्यालयातील बहुतांशी अधिकारी, कर्मचारी हे जिल्ह्यातच राहत असल्याने बाहेरून येणाºया कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य आहे.तसेच २२ मे पासून शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी आधीच सुरुवात झाल्याने सोमवारी कार्यालयात येण्यासाठी कुठे गर्दी जमणे, लांबच लांब रांगा लागल्याच्या घटना कुठे घडल्या नसल्याचे पाहावयास मिळाले.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार