शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

पालघर जिल्ह्याचा निकाल ९३.५७ टक्के

By admin | Updated: June 14, 2017 02:50 IST

पालघर जिल्ह्याचा दहावी चा निकाल ८९.६० टक्के लागला असून आठ तालुक्यातील ४९९ शाळा मधून ५० हजार ३४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यातील २४ हजार

- हितेन नाईक । लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर जिल्ह्याचा दहावी चा निकाल ८९.६० टक्के लागला असून आठ तालुक्यातील ४९९ शाळा मधून ५० हजार ३४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यातील २४ हजार ८३ विद्यार्थी तर २१ हजार २५ विद्यार्थिनी असे एकूण ४५ हजार १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वसई तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९३.५७ टक्के लागला असून विद्यार्थिनींनी निकालात विद्यार्थ्यांवर निसटती बाजी मारली आहे.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ५० हजार ५१६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी आपले अर्ज भरले होते.मात्र प्रत्यक्षात २७ हजार ३२ विद्यार्थी तर २३ हजार ३११ विद्यार्थिनी अश्या एकूण ५० हजार ३४३ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. १७३ विद्यार्थी अनुपस्थित होते.वाडा तालुक्यात ३२ शाळा मधून १ हजार ८०१ विद्यार्थी तर १ हजार ५०० विद्यार्थिनी असे एकूण ३ हजार ३०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी १ हजार ५६२ विद्यार्थी तर १ हजार ३३२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा एकूण निकाल ८७.६७ टक्के लागला असून विद्यार्थिनींनी बाजी मारली.मोखाडा तालुक्यातील १८ शाळा मधून ७३८ विद्यार्थी तर ५८७ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या अशा एकूण १ हजार ३२५ विद्यार्थिनी परीक्षेस बसल्या होत्या त्यातून ५४७ विद्यार्थी तर ४४० विद्यार्थी असे एकुण ९८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा एकूण निकाल ७४.४९ टक्के इतका लागला असून विद्याथीनींनी तालुक्यात बाजी मारली आहे.विक्रमगड तालुक्यातील २४ शाळांमधून १ हजार ३७४ विद्यार्थी तर १ हजार २३७ विद्यार्थिनी असे एकूण २ हजार ६११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ हजार २२७ विद्यार्थी तर १ हजार ७५ विद्यार्थ्यांनी असे एकूण २ हजार ३०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ८८.१७ टक्के लागला असून ह्या तालुक्यात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.जव्हार तालुक्यातील २५ शाळांमधून १ हजार ९० विद्यार्थी तर १ हजार १७ विद्यार्थिनी असे एकूण २ हजार १०७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी ९७८ विद्यार्थी तर ८४४ विद्यार्थिनी असे एकूण १ हजार ८२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ८६.४७ टक्के लागला असून या तालुक्यात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.तलासरी तालुक्यातील ३१ शाळांमधून १ हजार ७३३ विद्यार्थी तर १ हजार ४६४ विद्यार्थिनी असे एकूण ३ हजार १९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी १ हजार ३११ विद्यार्थी तर १ हजार १३० विद्यार्थिनी असे एकूण २ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ७६.३५ टक्के लागला असून ह्या तालुक्यात विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे.डहाणू तालुक्यातील ४८ शाळांमधून २ हजार ७६१ विद्यार्थी तर २ हजार ३७९ विद्यार्थिनी असे एकूण ५ हजार १४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी २ हजार ३५९ विद्यार्थी तर २ हजार ३१ विद्यार्थिनी असे एकूण ४ हजार ३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ८५.४१ टक्के लागला असून ह्या तालुक्यात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.पालघर तालुक्यातील ८१ शाळांमधून ३ हजार ९९२ विद्यार्थी तर ३ हजार ४७८ विद्यार्थिनी असे एकूण ७ हजार ४७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी ३ हजार ५५८ विद्यार्थी तर ३ हजार १४१ विद्यार्थिनी असे एकूण ६ हजार ६९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल ८९.६८ टक्के लागला असून ह्या तालुक्यात विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे.वसई तालुक्यात सर्वाधिक २४० शाळांमधून १३ हजार ५४३ विद्यार्थी तर ११ हजार ६४९ विद्यार्थिनी असे एकूण २५ हजार १९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी १२ हजार ५४१ विद्यार्थी तर ११ हजार ३२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.