शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पंप लावून भाताची लागवड

By admin | Updated: July 20, 2015 03:12 IST

वसई तालुक्यात पावसाने महिनाभर विश्रांती घेतल्याने व भातलावणीसाठी लागणारा पाऊस पडत नसल्याने बळीराजाने भातलावणीचा हंगाम हातचा

पारोळ - वसई तालुक्यात पावसाने महिनाभर विश्रांती घेतल्याने व भातलावणीसाठी लागणारा पाऊस पडत नसल्याने बळीराजाने भातलावणीचा हंगाम हातचा जाऊ नये म्हणून नदी, विहिरी, बोअरवेल, नाले या पाण्याच्या स्रोतांतील पाणी पंपाने खेचून भातलावणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे बियाणे, खते, मजूर, औषधे, ट्रॅक्टरचे भाडे याबरोबर आता पाण्यासाठी इंजिनाच्या खर्चामध्ये या वर्षी वाढ झाली असल्याने बळीराजा आर्थिक पेचात सापडला आहे.वसई पश्चिम व पूर्व भागांत शेकडो हेक्टर भातपीक पावसाळ्यात घेतले जाते. पण, गेल्या तीन वर्षांपासून बळीराजाला निसर्ग साथ देत नसल्याने त्यांच्यावर आता कृत्रिम पाणी घेऊन भातशेती करण्याची वेळ आली आहे. भातरोप तयार असतानाही पावसाने ओढ दिल्याने लावणी कशी करावी, हा प्रश्न बळीराजाला पडला. कारण, हलवे व निमगरवे पिकांचा लावणीचा हंगाम जाऊ लागल्याने काहींनी भातशेती न करण्याचा विचार केला आहे. तसेच लावणी केली, आणि पुढे जर पाऊस पडला नाही तर पिकाला पाणी कुठून द्यावे, हाही प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.