शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

आता एमएमआरडीएची सुनावणी तालुकानिहाय

By admin | Updated: June 20, 2017 06:34 IST

एमएमआरडीएने शनिवारी दोन हजार आक्षेपकर्त्यांना एकाच वेळी वांद्रे येथील कार्यालयात बोलावून व त्यांची चार तास रखडपट्टी करून सुनावणी घेतलीच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : एमएमआरडीएने शनिवारी दोन हजार आक्षेपकर्त्यांना एकाच वेळी वांद्रे येथील कार्यालयात बोलावून व त्यांची चार तास रखडपट्टी करून सुनावणी घेतलीच नाही. त्यामुळे ती तालुकानिहाय घेण्यात यावी असे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात प्रसिध्द करताच एमएमआरडीएला जाग आली असून त्याने आता प्रारुप आराखड्याविरोधातील सुनावणी आता तालुका स्तरावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुनावणी गावागावात घेतली न गेल्यास उपोषण करण्याचा इशारा पर्यावरण संवर्धन समितीने दिला होता.एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्याविरोधात वसई विरारसह रायगड आणि ठाणे जिल्हयातून ६३ हजारांहून अधिक हरकती नोंदवण्या आल्याआहेत. एकट्या वसई तालुक्यातून चाळीस हजारांहून अधिक हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. यावर एमएमआरडीएने सुनावणी घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, एकाच वेळी दोन हजार गावकऱ्यांना सुनावणीसाठी वांद्रे येथे बोलावून चार तास ताटकळत ठेवण्यात आले होते. याप्रकरणी सोमवारच्या अंकात लोकमतने आवाज उठवला होता. ज्येष्ठ नगर रचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी एमएमआरडीएचे आयुक्त मदान यांची भेट घेऊन सुनावणी गावागावात घेण्यात यावी अशी मागणी केली होती.