शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

पालिका लोगो झाला हायजॅक

By admin | Updated: September 22, 2015 03:34 IST

मीरा-भार्इंदर पालिकेने गेल्या २४ वर्षांपासून स्वत:जवळ अनौपचारिकपणे बाळगलेला लोगो हायजॅक झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले असतानाच संतप्त

भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेने गेल्या २४ वर्षांपासून स्वत:जवळ अनौपचारिकपणे बाळगलेला लोगो हायजॅक झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले असतानाच संतप्त शिवसेना व मनसेने पालिकेला एका आठवड्यात निर्णय घेण्याचे अल्टिमेटम दिले असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.लोकमतनेदेखील यावर सतत वृत्तांकन करून त्याच्या हायजॅकची कल्पना प्रशासनाला करून दिली होती. परंतु, त्यावर गंभीर नसलेल्या कामचुकार प्रशासनाने अखेर लोगो हातचा गमावला असून त्याची नोंदणी भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीने अलीकडेच करून घेतली आहे. ही बाब लोकमतने २१ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या वृत्तातून उजेडात आणल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच स्थानिक राजकीय मंडळींतदेखील त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याबाबत, आ. प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, असा प्रकार निंदनीय असून पालिकेचा घटक असलेल्यांकडून अशी अपेक्षा नाही. भविष्यात पालिकासुद्धा खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने एका आठवड्यात लोगोचा निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल. तर, मनसे उपाध्यक्ष अरुण कदम यांनी सांगितले की, गेल्या २४ वर्षांत लोगो नोंदणीकृत न करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्याचा खुलासा प्रशासनाने जनतेसमोर करावा.