शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
5
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
6
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
7
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
8
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
9
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
10
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
11
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
12
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
13
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
14
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
15
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
16
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
17
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
18
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
19
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
20
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!

नव्या समाजव्यवस्थेत कातकरी उपेक्षित

By admin | Updated: November 14, 2015 23:18 IST

नव्या समाज व्यवस्थेत कातकरी समाजाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

डहाणू : नव्या समाज व्यवस्थेत कातकरी समाजाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संपूर्ण कातकरी समाज राज्यभर दुर्लक्षित आहे कातकरी समाज तर शासन दरबारी कागदोपत्रीही दुर्लक्षितच राहिला आहे. येथील काही कातकरी दैनंदिन मजूरीवर आपला चरितार्थ चालवित आहेत. यांमधील काही कुटूंबे भूमिहीन आहेत तर काही खोपटी व कच्चे बांधकाम असलेल्या घरात राहत आहेत. कातकरी समाजातील कुटुंबे अशी आहेत की त्यांना स्वत:च्या निवाऱ्यासाठी स्वत:चं घरसुद्धा नाही आणि काहींच्या वसाहतींची ग्रामपंचायतींनध्ये नोंदच आढळून येत नाही. यांच्या घरांमध्ये शौचालय तर नाहीतच परंतु या समाजातील एकही कुटुंब सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत नाही. समाजाच्या काहीं वसाहतीत विजेचे कनेक्शनसुद्धा नाहीत. कातकरी समजाच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायतीच्या नळ योजनेचा लाभ मिळालेला नाही. शिवाय आजपर्यंत या कातकरी समाजाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनात येत आहे. या समाजाला अंत्योदय योजनांचा काही प्रमाणात लाभ मिळालेला आहे पण त्याकरीता श्रमिक सहयोग परिवाराला खूप मेहनत करावी लागली (वार्ताहर)