शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

जव्हारच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतील का ?

By admin | Updated: May 8, 2016 02:53 IST

शासननियमाप्रमाणे दर वर्षी मे मध्ये ज्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची एकाच ठिकाणची तीन वर्षांची सेवा पूर्ण झालेली असते त्यांची बदली व्हावी, असा दंडक असतांना जव्हारमध्ये

जव्हार : शासननियमाप्रमाणे दर वर्षी मे मध्ये ज्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची एकाच ठिकाणची तीन वर्षांची सेवा पूर्ण झालेली असते त्यांची बदली व्हावी, असा दंडक असतांना जव्हारमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अधिकारी तथा कर्मचारी एकाच ठिकाणी संबंधित टेबलचा कार्यभार सांभाळत आहे. जिल्ह्यातील विविध कार्यालयातील विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी अशा स्वरुपात बदल्या केल्या जातात, मात्र जव्हार त्याला अपवाद आहे काय? कारण जव्हारमधील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याच होत नाहीत. ते वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून बसलेले आहेत. जव्हार तालुका हा ९९ टक्के आदिवासी तालुका असल्यामुळे येथील बराचसा आदिवासी बांधव अशिक्षित आहे, त्यामुळे त्याला नियमांची जाण नाही, परंतु काही सामाजिक कार्याकर्त्यांच्या माहिती नुसार विशिष्ट विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानीने कामे रेंगाळली जातात, याचा फटका येथील गरीब आदिवासी जनतेला बसत आहे.(वार्ताहर) बदल्या करून त्या रद्द करून घेण्याच्या प्रकारातही दरवर्षी मे महिन्यात वरीष्ठ कार्यालयात मोठ्या प्रमाणात अर्थकारणाची धावपळ सुरू असते. तीन वर्ष पूर्ण झालेले अधिकारी व कर्मचारी परत तेच कार्यालय मिळण्याकरीता मंत्रालयापासून तर वरीष्ठ कार्यालयात सेटींग लावून बदलीला स्थगिती मिळवून अथवा ती रद्द करून पुन्हा आपल्या जुन्या खुर्चीवर विराजमान होतात.ज्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तीन वर्ष पूर्ण झालेले असतील त्यांची बदली दुसऱ्या कार्यालयात शासन निर्णयाप्रमाणे करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अलताफ शेख यांनी केली आहे.