शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

जव्हार जिल्हा निर्मितीचे कागदी घोडे हलू लागले

By admin | Updated: August 18, 2015 00:20 IST

राज्य सरकारने नव्याने आणखी २२ जिल्हे व ४९ तालुके निर्माण करण्यासंदर्भात पावले उचलली असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु असल्याची माहिती जिल्ह्यात धडकल्याने पुन्हा एकदा

वसई : राज्य सरकारने नव्याने आणखी २२ जिल्हे व ४९ तालुके निर्माण करण्यासंदर्भात पावले उचलली असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु असल्याची माहिती जिल्ह्यात धडकल्याने पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाच्या चर्चेला वेग आला आहे. या मध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार हा भाग वेगळाकरून हा नवा जिल्हा निर्माण करण्याची योजना विचाराधीन आहे, अशी माहिती आहे. अजून तरी हे सर्व कागदी घोड्यांच्याच स्वरुपात असले तरी, त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हा आततायीपणाचा प्रकार असल्याचे सांगितले तर काही संस्था व उद्योजकांनी युती सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.या प्रस्तावानुसार पालघर जिल्ह्यातील जव्हार वेगळे करून नवीन जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव असून या संदर्भात राज्य सरकार आमदारांचे मनोगत जाणून घेत आहे. गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आला. त्यावेळी अनेक नागरीकांनी तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्याचे डोंगरी, सागरी, व नागरी असे तीन जिल्हे करण्यात यावेत अशी मागणी केली होती. परंतु तत्कालीन आघाडी सरकारने या मागणीचा विचार न करता सरसकट विभाजन करून पालघर जिल्हा निर्माण केला. (प्रतिनिधी)