शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

गणेशोत्सवात कुटुंबातील २५० जण येतात एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:46 IST

पूर्णा गावातील उत्सव : भिवंडीत साजरा होतो एक कुटुंब, एक गणपती

नितीन पंडितभिवंडी : भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावातील वसंत दत्तात्रय टावरे यांच्या घरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील २५० ते ३०० जण एकत्र येऊन हा गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. टावरे कुटुंबाला भजन संस्कृतीचा वारसा असल्याने दहा दिवस विविध कार्यक्र मांसह भजनाचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात.

सध्या सर्वत्र विभक्त कुटुंब पद्धती दिसत असताना टावरे कुटुंबीयांनी आपला एकत्र कुटुंबाचा वारसा तब्बल ६० वर्षांपासून जोपासला आहे. त्यातच एक कुटुंब एक गणपती ही संकल्पना आपल्या वडिलांपासून सुरू असून ती आजही कायम ठेवली आहे.विशेष म्हणजे वसंत टावरे हे भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य असून त्यांच्या पत्नी पल्लवी वसंत टावरे या पूर्णा गावाच्या माजी सरपंच राहिल्या आहेत.

दहा दिवस साजरा होणाऱ्या या घरगुती गणेशोत्सवाच्या शेवटच्या रात्री तर माहेरवाशिणी, नातवंडे व पाहुणे एकत्र येतात. या दिवशी तर सुमारे तीनशे ते चारशे हून अधिक कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. हा उत्सव साजरा करतात. त्यामुळे गणेशोत्सवातून आजही एकत्र कुटुंब पद्धतीचा वारसा खºया अर्थाने टावरे परिवाराने जोपासला आहे. टावरे कुटुंबातील महिला दहा दिवस स्वयंपाक करतात.