शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

पालघरला बदली झालेल्या शिक्षकांना मुक्त करा - मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:42 IST

या जिल्ह्यात शिक्षकांची आधीच मोठी कमतरता आहे. त्यात भर पडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा परिषदांतील ज्या शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

पालघर : या जिल्ह्यात शिक्षकांची आधीच मोठी कमतरता आहे. त्यात भर पडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा परिषदांतील ज्या शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्यांना ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तातडीने मुक्त करावे व त्यांना त्यांच्या नव्या नियुक्तीच्या स्थानी हजर होऊ द्यावे असे निर्देश ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या दालनात सोमवारी झालेल्या बैठकीत दिले.पालघर जिल्ह्यात बदली झाल्याने येणाºया शिक्षकांची संख्या ४९ आहे. एवढ्याच शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार जिल्ह्याबाहेर पाठविण्यात यावे. नंतरच्या टप्प्यात उर्वरित शिक्षकांना पालघर जिल्ह्यातून कार्यमुक्त केले जावे. कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत सामावतांना नदी, नाले, रेल्वे, हायवे, दºया-खोºया ओलांडाव्या लागणार नाहीत याचे भान राखावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.यावेळी आदिवासी विकासमंत्री व पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार पास्कल धनारे, पालघरचे आमदार अमित घोडा, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, ठाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी व अन्य अधिकारी उपस्थित होते.