शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पोल्ट्री व्यावसायिकांचे उपोषण

By admin | Updated: October 28, 2015 00:41 IST

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. यासाठी लागणारे साहित्य या कंपन्या पुरवितात मात्र या कंपन्यांवर प्रशासन अथवा शासनाचे नियंत्रण नसल्याने त्यांची मनमानी सुरू आहे

वाडा : शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. यासाठी लागणारे साहित्य या कंपन्या पुरवितात मात्र या कंपन्यांवर प्रशासन अथवा शासनाचे नियंत्रण नसल्याने त्यांची मनमानी सुरू आहे. शेतकऱ्यांची लूट थांबवावी आणि कंपन्यांवर अंकुश लावावा या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अनंत सुर्वे, राहुल पाटील, व राजेंद्र ठाकरे हे प्रातिनिधीक स्वरूपात उपोषणास बसले आहेत. जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळ्या पालन असे अनेक लहानसहान व्यवसाय करून आपला तसेच कुटुंबाचा गाडा ढकलण्याचा प्रयत्न करतात. कुक्कुटपालन या व्यवसायात सगुणा, व्यंकटेश्वरा, प्रिमियम, आनंद अ‍ॅग्रो या सारख्या कंपन्या शेतकऱ्यांना पिल्लू, खाद्य आणि इतर अनेक गोष्टी पुरवतात. मात्र, कंपन्या ऋतुमानानुसार खराब हवामानात व्यवसायातील तोट्याला शेतकऱ्यांना जबाबदार धरतात आणि त्यांच्या हक्काचे आणि परिश्रमाचे पैसे कापून घेतात. यामुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)