शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

कवडास ओव्हर फ्लो

By admin | Updated: July 24, 2015 03:33 IST

सतत दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कासा भागातील कवडास धरण ओव्हर फ्लो झाले आहे. डहाणू तसेच पालघर तालुक्यांतील गावांना

कासा : सतत दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कासा भागातील कवडास धरण ओव्हर फ्लो झाले आहे. डहाणू तसेच पालघर तालुक्यांतील गावांना उन्हाळ्यात शेतीला कालव्यांतर्गत पाणीपुरवठा केला जातो. सूर्या नदीवर धामणी धरणाखाली कवडास येथे हे धरण बांधण्यात आले आहे. उन्हाळ्यात धामणी धरणात आलेले पाणी येथे साठवून कालव्यांतर्गत ते शेतीला पाठविले जाते. दोन दिवसांपासून कवडास धरण ओसंडून वाहत आहे. सततच्या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. भातसा धरणात ४१.३१ टक्के साठाठाणे : धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. यानुसार भातसामध्ये ४१.३१ टक्के तर मोडकसागर मध्ये ६२.४८ टक्के पाणी साठा आहे. तानसा आणि बारवी धरणामध्ये अनुक्र मे ३६.९१ आणि २२.९९ टक्के पाणी साठा झाल्याची नोंद पाटबंधारे विभागाने केली आहे.