शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

मिरचीचे अर्थकारण बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:04 IST

हवामानातील बदलासह प्रतिकिलोच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे मिरची उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाकरीता गुंतवणूक केलेले पैसेही भरून निघत नसल्याने शेतकरी हवालिदल बनला आहे.

अनिरु द्ध पाटील बोर्डी : हवामानातील बदलासह प्रतिकिलोच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे मिरची उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाकरीता गुंतवणूक केलेले पैसेही भरून निघत नसल्याने शेतकरी हवालिदल बनला आहे.मागील चार-पाच वर्षांपूर्वी मिरचीला चांगला दर मिळाला होता. तथापि डहाणू आणि तलासरी तालुक्यात या पिकाच्या लागवड क्षेत्रात कमालीची वाढ झाली. मात्र या हंगामात डिसेंबर महिन्यात ओखी वादळाने पाऊस आणि हवामानात बदल झाला. जमिनीतील ओलावा आणि त्यानंतर दोन-तीन महिने थंडी असल्याने बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारांसह पाऊस पडला. त्या वेळीही बदललेल्या हवामानाचा फटका बसून पिकावर दुष्परिणाम झाला. आगामी काळात चांगला दर मिळेल या आशेने शेतकºयांनी पैसा खर्च करून कीटकनाशक फवारणी केली. मात्र दीड मिहन्यापूर्वी फक्त तीन-चार दिवसच प्रति किलो ५० रूपयांचा दर मिळाला. त्यानंतर या हंगामात मिरचीने भाव खाल्लाच नसल्याची व्यथा शेतकºयांनी मांडली. शिवाय लागवड केलेल्या काही जातीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त निघाल्याने या रोपांची अपेक्षित वाढ झालीच नाही. त्यामुळे वैतागलेल्या बळीराजाने ऐन उत्पादनाच्या काळात पिकांना पाणी देण्याचे सोडून देत, काळजावर नांगर फिरवला. ज्या जाती तगधरून राहिल्या त्यांना मिळणारा भाव खूपच कमी असून त्याच्या तोडणी करीता लागणारे मजुरीचे पैसेही भरून निघणे मुश्किल झाले आहे. शिवाय उन्हाच्या तडाख्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून फलगळतीसह त्याचा आकार व रंग यावर परिणाम दिसून येत आहे. ही सबब पुढे करून व्यापारी चांगला दर द्यायला तयार नाही. दरम्यान या पिकाकरीता गुंतवलेला पैसाही वसूल झालेला नसून मिरची उत्पादक आर्थिक संकटाचा सामना करीत आहे.