शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

बेसुमार उपशाने विहिरी, तलावांची पातळी घटली!

By admin | Updated: May 7, 2016 00:46 IST

तालूक्याच्या ग्रामीण भागात काही विहीरी, तलाव आणि बोअरवेलमधून प्रचंड प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने आजूबाजूच्या विहीरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी खालावली आहे.

विरार : तालूक्याच्या ग्रामीण भागात काही विहीरी, तलाव आणि बोअरवेलमधून प्रचंड प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने आजूबाजूच्या विहीरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी खालावली आहे. आणखीन काही दिवस हा उपसा सुरु राहील्यास ग्रामीण भागात पाणी प्रश्न बिकट होऊ शकतो. हा पाणी उपसा थांबवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विरार पूर्वेकडील भाटपाडा, शिरगाव, राईपाडा, कणेर, शिरसाड, भाताने,जांभूलपाडा, तळ्याचापाडा, कोशिंबे तर पश्चिमेकडील आगाशी, चाळपेठ, पुरापाडा आदी गावातील टँकरच्या सहाय्याने पाणी उपसा होत असल्याने पाण्याची पातळी खालावलीआहे. त्यामुळे विहीरी व बोअरवेलला लावलेले पंप पाणी खेचू शकत नाही अशी स्थिती आहे. पाणीटंचाईच्या काळात टँकरला प्रचंड मागणी असल्याने पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी टँकरमाफिया पाण्याचा बेसुमार उपसा करत आहेत. तलावातून हा उपसा करून ते पाणी टँकरद्वारे विकले जात आहे. या वाहतुकीवर कोणतेही प्रशासकीय नियंत्रण नाही. दररोज होणाऱ्या बेसुमार उपशामुळे जमिनीची पाण्याची पातळी झपाटयÞाने खालावत असल्याने त्याचा थेट फटका आदिवासीपाड्यांनाही बसत आहे. (वार्ताहर)