शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

खुनी पतीचा उपचारा दरम्यान मृत्यू

By admin | Updated: December 16, 2015 00:17 IST

आपल्या पत्नीच्या चारीत्र्याचा संशय घेत कृष्णा कदम (४०) याने आपली पत्नी कल्पीता (३८) हीचा गळा चिरून खुन करून मुलगी जाई (१०) व मुलगा अथर्व (७) यांच्यावरही चाकुने

पारोळ : आपल्या पत्नीच्या चारीत्र्याचा संशय घेत कृष्णा कदम (४०) याने आपली पत्नी कल्पीता (३८) हीचा गळा चिरून खुन करून मुलगी जाई (१०) व मुलगा अथर्व (७) यांच्यावरही चाकुने वार करून जखमी करून स्वत:च्या पोटात चाकू खुपसून घेत स्वत:ला जखमी करून घेणाऱ्या कृष्णा याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विरार पुर्व भागातील मनवेल पाडा येथील विष्णु विहार इमारतीत हे कदम कुटूंब राहात होते कृष्णा मनवेल पाड्यात भाजीचे दुकान चालवत होता तर कल्पीता मुंबई बांद्रा येथील भाभा हॉस्पिटलमध्ये परिचारीकेची नोकरी करीत होती. शुक्रवारी रात्री ९ वा. च्या सुमारास झोपण्याच्या खोलीत पतीन पत्नीचे भांडण झाले. तेव्हा कृष्णा याने रागाच्या भरात भाजी चिरण्याच्या चाकूने कल्पीतावर वार करून जखमी केले. त्यांची लहान मुले आईला वाचवण्यासाठी मध्ये पडली असता कृष्णाने त्यांनाही भोसकले व स्वत:ला गंभीर जखमी करून घेतले होते. त्याच्या जखमी मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या वरील आई वडीलांच्या मायेचे छत्र हरपल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.