शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना उत्पन्न देणारी कडबा शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 00:39 IST

ज्या शेतक-यांकडे शेतीसाठी पुरेसा पाणीसाठा आहे ते शेतकरी गुरांसाठी लागणारा हिरवा चारा, कडबा शेती करून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेत आहेत.

- वसंत भोईरवाडा : गुरांसाठी खास हिरवा चारा देणारी कडबा शेती वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न देणारी ठरली आहे. या शेतीतून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. वाडा तालुक्यात ४०० एकरहून अधिक क्षेत्रात कडबा शेती केली जात असून जवळपास दीडशेहून अधिक शेतकरी या शेतीत उरतले आहेत.खरीप हंगामात भात शेतीचे उत्पन्न घेतल्यानंतर काही शेतकरी रब्बी पिकाचे तर काही भाजीपाल्याचे उत्पन्न घेतात. मात्र ज्या शेतक-यांकडे शेतीसाठी पुरेसा पाणीसाठा आहे ते शेतकरी गुरांसाठी लागणारा हिरवा चारा, कडबा शेती करून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेत आहेत.वाडा तालुक्यातील गारगाई आणि पिंजाळी नदीकाठी असलेल्या पीक, शिलोत्तर, गारगाव, पिंजाळ, दाभोण अशा दहा ते बारा गावांतील दीडशेहून अधिक शेतकºयांनी गुरांना हिरवा चारा देणारी मक्याची कडबा शेती केली आहे. तालुक्यात जवळपास चारशे एकर क्षेत्रात केला जाणारा हा हिरवा चारा वाडा तालुक्यातील पिंजाळ येथील ३५० गायींच्या तबेल्यात तसेच वाडा येथील श्रीराम दृष्टी गोशाळा, ओम डेरी व परिसरातील तबेल्यांमध्ये सव्वा तीन रुपये प्रति किलोने विकला जातो.येथील जमिनीत रब्बी हंगामात अन्य पिकापेक्षा कडबा शेती ही खूपच फायदेशीर ठरली आहे.- बाबुराव पाटील, शेतकरी, शिलोत्तरभात पिकाच्या उत्पन्नानंतर तिळाचे पीक व त्यानंतर कडबा शेती असे वर्षातून तीन उत्पन्न एकाच जमिनीत मी घेत असतो.- नितीन पाटील, शेतकरी,मौजै - पीक, ता. वाडा.कमी खर्चात अधिक उत्पन्नकडब्याचे उत्पन्न घेण्यासाठी एका एकरास १५ हजार रुपयांचा खर्च येता. आणि एका एकरातून ६० हजार रुपयांचा कडबा तयार होतो.

टॅग्स :agricultureशेतीVasai Virarवसई विरार