शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ९०८ आगींवर नियंत्रण, वसई-विरार अग्निशमन दलाची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 01:59 IST

वसई-विरार महापालिकेचा अग्निशमन विभाग हा सध्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज आहे.

वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात पोहोचली आहे. लोकसंख्येचा वेग आणि त्यापाठोपाठ निर्माण होणाऱ्या बांधकामांचा वेग मोठा आहे. साहजिकच वसई-विरारमध्ये वर्षभरात लागणाºया आगींच्या घटनांचाही वेग मोठा आहे. मागील वर्षभरात वसई-विरारमध्ये लागलेल्या तब्बल ९०८ आगींवर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी ही कामगिरी केली.वसई-विरार महापालिकेचा अग्निशमन विभाग हा सध्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज आहे. चारचाकी अवजड वाहनांबरोबरच आग विझवण्यासाठी उपयोगी ठरणाºया मोटारसायकलही या विभागाकडे तैनात आहेत. यामुळे या विभागाची क्षमता वाढली आहे. कोठेही आग लागली की काही क्षणांत अग्निशमन विभागाचे जवान त्या ठिकाणी हजर होतात. या संदर्भातील माहिती घेतली असता मागील वर्षभरात वसई-विरार शहरात लागलेल्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांनी मोठी कामगिरी बजावली आहे.अग्निसुरक्षेसंदर्भात योग्य खबरदारी नाहीवसई-विरार परिसरात रहिवाशी संकुलांबरोबरच औद्योगिक वसाहती, व्यापारी दुकाने तसेच प्रशस्त अशी बांधकामे आहेत. काही चित्रपट, मालिकांचे २४ तास चित्रीकरण चालेल असे स्टुडिओ आहेत. यातील बºयाच ठिकाणी अग्निसुरक्षेसंदर्भात योग्य ती खबरदारी नसल्याने बºयाचदा आगीसारख्या घटना उद्भवतात. तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आगीच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार