शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

वालिव नाईकपाड्यातील बोअरवेलला दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:58 IST

वालीव परिसरातील नाईकपाडा येथील बोअरवेलमधून केमिकलमिश्रित पांढºया रंगाचे दूषित पाणी येऊ लागले आहे. दोन दिवसांपासून हा प्रकार सुरु

वसई : वालीव परिसरातील नाईकपाडा येथील बोअरवेलमधून केमिकलमिश्रित पांढºया रंगाचे दूषित पाणी येऊ लागले आहे. दोन दिवसांपासून हा प्रकार सुरु असूनही महापालिका अथवा महसूल खात्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.वसई विरार परिसरात सध्या अ़नेक भागात तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे. त्यातच वालीव येथील नाईकपाडा येथील बोअरवेलमधून केमिकलयुक्त पांढºया रंगाचे दुषित पाणी येऊ लागल्याने नागरीक चिंतेत सापडले आहेत. या परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल हाच एकमेव पर्याय आहे. या परिसरात दोनशेहून अधिक केमिकल कोटींग, मशीन डायच्या कंपन्या आहेत. शेजारीच मोठा नाला आहे. या कंपन्यांतील केमिकलयुक्त सांडपाणी या नाल्यात सोडले जाते. त्यामुळे येथील विहीरी आणि बोअरवेलचेही पाणी दूषित होऊ लागले आहे. या बोअरवेलचे पाणीही त्याचमुळे दूषित झाल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.या परिसरात पिण्याचे बाटलीबंद पाणी पुरवठा करणारे प्लँट आहेत. त्यामध्ये याच बोअरवेल आणि विहीरीचे पाणी वापरले जाते. त्यावर थातुरमातून प्रक्रिया करुन वसई विरार परिसरात तेच पाणी विकले जाते.टँकर लॉबी आजही दुषित पाणी विकत असून लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे. म्हणूनच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना आंदोलन करील ्असा इशारा शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी तहसिलदारांना भेटून दिला आहे.