शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वसईमध्ये दूषित शितपेय विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:33 IST

आरोग्याचा प्रश्न बासनात : महापालिकेचा ठराव राहीला कागदावरच

विरार : कुर्ला स्थानकावर घडलेल्या घटनेनंतर शीतपेय विक्रेत्यांवर कारवाई करण्याची पालिकेतर्फे ठरवण्यात आले होते. तर यासाठी आरोग्य विभागातर्फे खास पथक देखील नेमण्यात येणार होता. परंतू, आयुक्तांकडे वेळ नसल्याने ते पथक अद्यापही नेमण्यात आलेले नाही. तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच आहे.

कुर्ला स्थानकावर शितपेय विक्र ेता अस्वच्छ शीतपेय विकत असल्याचा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन नागरिकांच्या आरोग्याबाबत सज्ज झाले होते. महापालिकेतर्फे शीतपेय विक्र ेत्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार होते. वसई-विरार पालिकेतर्फे या कारवाईकरीता खास पथक नेमण्यात येणार होते. तसेच हे पथक आयुक्तांकडून नेमण्यात येणार होते. या कामासाठी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार होती. मात्र, ही संपूर्ण प्रक्रि या कागदावरच राहिली आहे.

मार्च महिन्यापासून हे पथक नेमण्याचा ठराव झाला होता. मात्र, आता मे महिना संपत आला तरी अजूनही पथक नेमण्यात आले नाही. उन्हाळ्यात शीतपेयाला जास्त मागणी असते. त्यामुळे याच वेळेत शीतपेय विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे होते. मात्र, आयुक्तांना वेळ नसल्याने निवडणुकांची कारणे देत त्यांनी पथक स्थापन केले नाही आहे.आयुक्तांची पाठपथक अजूनही स्थापन झालेले नाही, परंतु येत्या पाच सहा दिवसात होईल अशी माहिती आयुक्त, बी.जी.पवार यांनी असे म्हटले आहे.आयुक्त कारणे देऊन पथक स्थापन करण्याचे टाळत असल्याने वसईकरांचे आरोग्य संकटात आले असून ही दिरंगाई जीवावर बेतु शकते.