शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

प्रशासनाकडून अपूर्ण रस्त्यावर पूर्णत्वाची पाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:44 IST

वसई व वाडा तालुक्यांना जोडणारा भालिवली-निंबवली मार्ग गत चार वर्षांपासून ‘वर्क इन प्रोग्रेस’ अवस्थेमध्ये असताना ठेकेदाराने मार्ग पुर्ण

सुनिल घरत पारोळ : वसई व वाडा तालुक्यांना जोडणारा भालिवली-निंबवली मार्ग गत चार वर्षांपासून ‘वर्क इन प्रोग्रेस’ अवस्थेमध्ये असताना ठेकेदाराने मार्ग पुर्ण झाल्याचा बोर्ड लावून शासन व ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. जे काही काम त्याने केले आहे ते निकृष्ट दर्जाचे असल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे.पावसाळयात तानसा नदीवरील उसगाव, मेढे हे पूल पाण्याखाली जाऊन पलीकडील १५ गावांचा संपर्क तुटतो. याकाळात विध्यार्थी व नोकरदारांची गैरसोय होते. यावर तोडगा म्हणून जानेवारी २०१४ मध्ये ग्रामसडक योजने अंतर्गत भालीवली-निबवली या मार्गाचे काम हाती घेण्यात आहे. या मार्गाच्या कामाचा ठेका मेमर्स वितरांग कंन्स्ट्रशन कंपनी मुंबई यांना देण्यात आले आहे. या कामाचा पूर्ण करण्याचा कालावधी १८ महीने असताना चार वर्ष पूर्ण झाले आहेत. तरी तो पूर्ण झालेला नाही. गेल्या चार वर्षात मुंबई अहमदाबाद महामार्गाचे चौपद्रीकरण झाले असताना हा मार्ग का पूर्ण होत नाही, कामाचा दर्जा का राखला गेला नाही, ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांनी काय कारवाई केली असा सवाल विचारला जात आहे. हा मार्ग अपूर्ण असतानाही, केलेल्या कामाचा दर्जा खराब आहे. खडी न वापरता खडा, व डांबरा बरोबर केमीकल चा वापर केला जात असल्याने हा मार्ग पूर्ण झाला तरी टिकेल का असा सवाल आडणे येथील बबन जाधव यांनी विचारला आहे.