शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

खाडीचे पाणी शुद्ध करण्याला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:54 IST

ठाणे खाडीतील पाणी शुद्ध करून ते विकत घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सत्ताधाºयांच्या मदतीने महासभेत मंजूर करून घेतला असला, तरी आता हे खारे पाणी शुद्ध होण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत.

ठाणे : ठाणे खाडीतील पाणी शुद्ध करून ते विकत घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सत्ताधा-यांच्या मदतीने महासभेत मंजूर करून घेतला असला, तरी आता हे खारे पाणी शुद्ध होण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत. राष्ट्रवादीने त्यावरून विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची छाननी करण्याचे आदेश दिले आहेत.ठाणे शहराला २०२५ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याची ग्वाही नुकतीच पालिकेने न्यायालयात दिली आहे. परंतु, असे असतानाही ठाणे खाडीतील खारे पाणी शुद्ध करण्यासाठी पीपीपी मॉडेलचा आधार घेऊन तब्बल २२ हेक्टर जागा ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. जागा आपली, वीजही आपणच देणार, खाडीचे पाणीही फुकटात मिळणार, त्यानंतर शुद्ध केलेले पाणीसुद्धा पालिका विकत घेणार, हा सारा खर्च मोठा असून त्यामुळे पालिकेचेच नुकसान होणार आहे. यावरून महासभेतदेखील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर आणि काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी आवाज उठवला होता. परंतु, त्यानंतरही सत्ताधाºयांनी हा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. पालिकेच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी राष्टÑवादीने केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आ. आव्हाड यांनी या योजनेच्या व्यवहार्यतेबाबत शंका उपस्थित करणारे वक्तव्य अधिवेशनातील चर्चेत केले होते. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले. त्यामुळे प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे.