शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ५०० कोटी रुपयांवर मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:19 IST

भिवंडी पालिकेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती राज्य शासनाने मागवावी तसेच कॅगमार्फत

भिवंडी : भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून गेल्या पाच वर्षांत ५०० कोटींचा निधी उपलब्ध झाला. मात्र, त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला आहे. भिवंडी पालिकेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती राज्य शासनाने मागवावी तसेच कॅगमार्फत या विकासकामांची व त्यावर खर्च झालेल्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी भिवंडी पूर्वचे आ. रईस शेख यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांसह नगरसेवकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.

शिक्षण, इमारत दुरु स्ती, वैद्यकीय सेवा, भुयारी गटार योजना, अल्पसंख्याक विकास निधी, अपंग कल्याण निधी, १४ वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना आदी विविध विकास योजनांसाठी शासनाने गेल्या पाच वर्षांत सुमारे ५०० कोटींहून अधिक निधी उपलब्ध केला. मात्र, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आ. शेख यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीVasai Virarवसई विरार