शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

भिवंडीत ५०० कोटी रुपयांवर मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:19 IST

भिवंडी पालिकेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती राज्य शासनाने मागवावी तसेच कॅगमार्फत

भिवंडी : भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून गेल्या पाच वर्षांत ५०० कोटींचा निधी उपलब्ध झाला. मात्र, त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला आहे. भिवंडी पालिकेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती राज्य शासनाने मागवावी तसेच कॅगमार्फत या विकासकामांची व त्यावर खर्च झालेल्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी भिवंडी पूर्वचे आ. रईस शेख यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांसह नगरसेवकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.

शिक्षण, इमारत दुरु स्ती, वैद्यकीय सेवा, भुयारी गटार योजना, अल्पसंख्याक विकास निधी, अपंग कल्याण निधी, १४ वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना आदी विविध विकास योजनांसाठी शासनाने गेल्या पाच वर्षांत सुमारे ५०० कोटींहून अधिक निधी उपलब्ध केला. मात्र, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आ. शेख यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीVasai Virarवसई विरार