शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवानंतर नवरात्राची धावपळ

By admin | Updated: October 9, 2015 23:24 IST

गणेशोत्सव संपन्न होताच वेध लागतात ते नवरात्रीचे. नवरात्रीच्या नऊ रात्रींचा जागर येत्या १३ आॅक्टोबर पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे आदीमायेच्या स्थापनेची धावपळ सुरू झाली आहे.

वसई : गणेशोत्सव संपन्न होताच वेध लागतात ते नवरात्रीचे. नवरात्रीच्या नऊ रात्रींचा जागर येत्या १३ आॅक्टोबर पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे आदीमायेच्या स्थापनेची धावपळ सुरू झाली आहे. घटस्थापनेला केवळ आठवडाभराचा अवधी असल्यामुळे मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. वसई विरार उपप्रदेशात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी होत असतो. गणेशोत्सवानंतर त्वरीत नवरात्रीची तयारी करण्यात येत असते. काही गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सवासाठी उभारण्यात आलेले मंडप तसेच ठेवतात व नवरात्रीसाठी त्याचा वापर करतात. यंदाही तसेच होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यंदाही पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे. नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. मूर्तींची उंची, रस्त्यात वाहतुकीला अडथळे निर्माण होतील असे मंडप न बांधणे इ. बाबींवर पोलीसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. विरारची जीवदानी, नायगावची चंडीका, डहाणूची महालक्ष्मी, केळवा माहिमची शितलादेवी, वज्रेश्वरी-गणेशपुरीची वज्रेश्वरी, उमेळाची सातमा देवी, या देवींच्या दर्शनासाठी लाखो भक्त या भागात येत असतात.नवरात्रोत्सव काळात ग्रामीण भागातील ग्रामदेवींचीही पारंपारीक पद्धतीने यथासांग पूजा केली जाते. अनेक गावांमध्ये या निमित्ताने जत्राही भरवण्यात येते. या काळात कोट्यावधी रू. ची उलाढाल होत असते. या जत्रेत आपला माल विकण्याकरीता शेजारच्या गुजरात राज्यातूनही व्यापारी या भागात येत असतात. ज्या डोंगरांवर देवीचे वास्तव्य आहे अशा सर्व डोंगरांवर पोलीस यंत्रणेकडून विशेष सुरक्षेचे उपाय योजण्यात येतात. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जागता पहारा व संशयास्पद वावरणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी याचा समावेश असतो. (प्रतिनिधी)