शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या धरणात ९३% पाणीसाठा

By admin | Updated: November 7, 2015 00:21 IST

डहाणू तसेच पालघर परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणात ९३ टक्के पाणीसाठा असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील उन्हाळ्यात कालव्यातून शेतीला नियमित पाणीपुरवठा होणार

- शशिकांत ठाकूर,  कासाडहाणू तसेच पालघर परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणात ९३ टक्के पाणीसाठा असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील उन्हाळ्यात कालव्यातून शेतीला नियमित पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती सूर्या प्रकल्प कार्यकारी अभियंत्यांना निलेश दुसाने यांनी दिली आहे. त्यामुळे कालव्याच्या पाण्यावर भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा होणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. पालघर, डहाणू तालुक्यांतील सुमारे १०० गावांतील शेतकरी उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर भातशेती तसेच भाजीपाला लागवड आणि भुईमूग आदी पिके घेतात. वेळेवर पाऊस न झाल्याने तसेच कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. मोठ्या प्रमाणात भातशेती पाणी तसेच रोपे कमी पडल्याने ओस गेली तसेच उत्पादनही कमी झाले आहे. तसेच पावसाच्या लहरीपणामुळे भातशेतीबरोबरच पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या इतर पिकांवरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर शेती करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळेल.