शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सूर्या धरणात ९३% पाणीसाठा

By admin | Updated: November 7, 2015 00:21 IST

डहाणू तसेच पालघर परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणात ९३ टक्के पाणीसाठा असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील उन्हाळ्यात कालव्यातून शेतीला नियमित पाणीपुरवठा होणार

- शशिकांत ठाकूर,  कासाडहाणू तसेच पालघर परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणात ९३ टक्के पाणीसाठा असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील उन्हाळ्यात कालव्यातून शेतीला नियमित पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती सूर्या प्रकल्प कार्यकारी अभियंत्यांना निलेश दुसाने यांनी दिली आहे. त्यामुळे कालव्याच्या पाण्यावर भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा होणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. पालघर, डहाणू तालुक्यांतील सुमारे १०० गावांतील शेतकरी उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर भातशेती तसेच भाजीपाला लागवड आणि भुईमूग आदी पिके घेतात. वेळेवर पाऊस न झाल्याने तसेच कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. मोठ्या प्रमाणात भातशेती पाणी तसेच रोपे कमी पडल्याने ओस गेली तसेच उत्पादनही कमी झाले आहे. तसेच पावसाच्या लहरीपणामुळे भातशेतीबरोबरच पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या इतर पिकांवरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर शेती करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळेल.