शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

सूर्या धरणात ९३% पाणीसाठा

By admin | Updated: November 7, 2015 00:21 IST

डहाणू तसेच पालघर परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणात ९३ टक्के पाणीसाठा असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील उन्हाळ्यात कालव्यातून शेतीला नियमित पाणीपुरवठा होणार

- शशिकांत ठाकूर,  कासाडहाणू तसेच पालघर परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणात ९३ टक्के पाणीसाठा असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील उन्हाळ्यात कालव्यातून शेतीला नियमित पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती सूर्या प्रकल्प कार्यकारी अभियंत्यांना निलेश दुसाने यांनी दिली आहे. त्यामुळे कालव्याच्या पाण्यावर भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा होणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. पालघर, डहाणू तालुक्यांतील सुमारे १०० गावांतील शेतकरी उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर भातशेती तसेच भाजीपाला लागवड आणि भुईमूग आदी पिके घेतात. वेळेवर पाऊस न झाल्याने तसेच कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. मोठ्या प्रमाणात भातशेती पाणी तसेच रोपे कमी पडल्याने ओस गेली तसेच उत्पादनही कमी झाले आहे. तसेच पावसाच्या लहरीपणामुळे भातशेतीबरोबरच पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या इतर पिकांवरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर शेती करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळेल.