शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:38 IST

यंदाच्या खरीप पीक कर्ज वाटपासाठी १८० कोटींचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसीसी) आता तालुकास्तरीय शेतकरी मेळावे २८ जून पासून सुरू करीत आहे

सुरेश लोखंडे ठाणे : यंदाच्या खरीप पीक कर्ज वाटपासाठी १८० कोटींचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसीसी) आता तालुकास्तरीय शेतकरी मेळावे २८ जून पासून सुरू करीत आहे. ९ दिवस ठाणे व पालघर जिल्ह्यातील ठिकठिकाणी होणाºया या मेळाव्यांव्दारे शेतकºयांमध्ये जनजागृती करून त्यांना या योजनेचे त्वरीत लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे सीईओं भगीरथ भोईर, बंँकेचे सर्व संचालक, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रांत, तहसीलदार, निबंधक, उपनिबंधक, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित राहणार असल्याचे सीईओ भोईर यांनी सांगितले. या शेतकरी मेळावा जनजागृतीद्वरे ठाणे व पालघर जिल्ह्यात प्रत्येकी ९० कोटींचे पीक कर्जाचे वाटप शेतकºयांना करणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.आजपर्यंत ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना ४३ कोटी २२ लाख म्हणजे ४८ टक्के तर पालघर जिल्ह्यातील शेतकºयांना ३३ टक्के म्हणजे ३० कोटी दोन लाखांचे पीक कर्ज वाटप झाल्याचे भोईर यांनी सांगितले.किन्हवली येथील राईस मिल हाँल येथे गुरुवारी पहिला पीक कर्ज मार्गदर्शन शेतकरी मेळावा होणार आहे. २९ जूनला वसईच्या शिरसाड फाटा येथील जैन मंदिर व पालघरच्या काँग्रेस भवन सभागृहात तर ३० जून ला विक्र मगडचे औसरकर सभागृह व कासा येथील बँकेच्या सभागृहात हा मेळावा होणार आहे. यानंतर २ जुलैला मुरबाड बाजार समिती, ३ जुलैला भिवंडीच्या दुगाडफाटा येथील सत्संग हॉल, ४ ला जव्हार - मोखाड्यासाठी जव्हारच्या बँक शाखा सभागृहात, ६ ला कल्याणच्या नालिंदी गांव भिसोळे येथे तर ७ जुलैला तलासरीच्या आमगांव ग्रामपंचायतीमध्ये मेळावा आहे.