शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

खुबगावात पाणी प्रश्न बिकट

By admin | Updated: April 5, 2017 00:34 IST

तालुक्यातील खुबगाव येथील गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांची भटकंती : प्रशासनाने उपाययोजना आखण्याची मागणी आर्वी : तालुक्यातील खुबगाव येथील गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात नळयोजनेचा पाणी पुरवठा आहे. परंतु तोही सातत्याने बंद राहत आहे. या तीव्र पाणी टंचाई संदर्भात गावकऱ्यांत प्रचंड रोष आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून यावर अद्याप तोडगा निघाला नाही. १५०० लोकवस्तीच्या गावात नळयोजनेचा वॉर्ड क्रं. ३ मध्ये पाणी पुरवठा गत दोन वर्षांपासून सुरळीत झाला नाही. सध्या उन्हाळा तीव्र झाला असून यातच खुबगाव येथे पाणी टंचाईने गावकरी त्रस्त आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी नळयोजनेसाठी मोटारपंप बसविले; परंतु पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. याबाबत गावकऱ्यांनी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतल्या गेली नाही. गावात चार विहिरी आहेत; परंतु या विहिरीचे अद्यापही खोलीकरण करण्यात आले नाही. ग्रामपंचायतीला आम्ही नियमित पाणी पट्टी टॅक्स भरुनही नळयोजनेचा फायदा होत नाही, खुबगाव गावातील डॉ. प्रल्हाद फेदेवार यांच्याकडील पाणीपुरवठा २०१२ पासून सतत बंद आहे. ही तीव्र पाणी टंचाईची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी रामेश्वर राऊत, ज्ञानेश्वर चौधरी, शरद कुटे, सचिन माहोरे, प्रदीप राऊत, डॉ. प्रल्हाद फेदेवार यांनी निवेदनातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी)