शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन

By admin | Updated: April 8, 2015 01:48 IST

येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एकूण चार गट आमने-सामने आहे. एका गटाने केवळ पाच उमेदवार उभे केले आहे.

तळेगाव (श्यामजीपंत): येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एकूण चार गट आमने-सामने आहे. एका गटाने केवळ पाच उमेदवार उभे केले आहे. तर उर्वरीत गटाने १७ जागांकरिता १७ उमेदवार उभे केले आहे. मंगळवारपर्यंत या १७ जागांकरिता एकूण ८५ नामांकन दाखल झाले. निवडणूक जवळ येत असल्याने प्रचाराच्या फैरी सुरू झाल्या आहेत. साऱ्यांचे लक्ष प्रचाराकडे आहे. यात गावात असलेल्या आचारसंहितेच्या उल्लंघणाकडे मात्र साऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे मंगळवारी पुढे आले. गावात लोकप्रतिनिधीच्या हस्ते विविध बांधकामाचे उद्घाटन तथा भूमिपूजन झाले. निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ते झाकणे बंधनकारक असताना येथे तसे झाले नाही. गावातील तलाठी, कोतवाल यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे होते. संबंधित फलकांवर कापड लावणे, तसेच आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दखल घेणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक जि.प. व पं.स.च्या निवडणुकीची रंगीत तालीम असल्याने याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत केले आहे. आचारसंहितेच्या भंगाची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी रिंगणात असलेल्या काही उमेदवारांनी केली आहे.(वार्ताहर)