मनुष्याचा वृद्धापकाळ हे बालपणच असते, असे म्हटले जाते. बालवयात विशेष कामे सांगितली जात नाही; पण वृद्धापकाळातही अनेकांना श्रमाची कामे करावी लागतात. हे वृद्ध दाम्पत्यही उदरनिर्वाहाकरिता चार चाकी बंडीतून भर उन्हात विक्रीसाठी भाजी नेताना.
भर उन्हात वृद्धावस्थेतही परिश्रम...
By admin | Updated: May 21, 2015 02:07 IST