शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

खादी स्थापित समाजरचना निर्माण करण्याची वेळ

By admin | Updated: September 17, 2016 02:28 IST

खादी व ग्रामोद्योग संस्थाचे कार्य देशभऱ्यात सुरू आहे. खादीच्या कामांना अधिक दृढतापूर्वक पुढे नेणे आवश्यक आहे.

बालभाई : खादी सभेला प्रारंभसेवाग्राम : खादी व ग्रामोद्योग संस्थाचे कार्य देशभऱ्यात सुरू आहे. खादीच्या कामांना अधिक दृढतापूर्वक पुढे नेणे आवश्यक आहे. कार्पोरेट संस्था कार्यरत असताना खादी स्थापित नवी समाजरचना निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन खादी मिशनचे संयोजक बालभाई यांनी केले. नई तालीम समितीच्यावतीने शांती भवन येथे शुक्रवारपासून खादी मिशनच्या खादी सभेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मनुभाई मेहता, मगन संग्रहालय समितीच्या डॉ. विभा गुप्ता, राम इकबाल सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना बालभाई म्हणाले, खादीचे कार्य करताना आता खादी कमीशनपासून मुक्त व्हावे लागेल. गांधीजींनी ट्रस्टीची जी कल्पना मांडली यावरच खादीचा विस्तार व्हावा. संस्थांनी खादी कमिशन पासून दुर राहणे हितकारी ठरेल. संस्थानी खादी कमिशनची राशी परत केली. परंतु यापासून संस्थांना मुक्ती मिळाली नाही. ही सावकारी पद्धती असून इंग्रजांच्या गुलामी पेक्षा कमी नाही. यानंतर बोलताना मनु मेहता म्हणाले, याच ठिकाणी देशभऱ्यातील प्रतिनिधी उपस्थित असून येथेच निर्णय व्हावा. याचा प्रस्ताव तयार करुन तो कमिशनला पाठविण्यात येईल. डॉ. विभा गुप्ता यांनी खादी व ग्रामोद्योग संस्थांनी जमिनीपासून कार्याला सुरुवात करावी. बाजारात विदेशी बियाणे असले तरी गाव पातळीवर शेतकऱ्यांना जोडून या कामाला अधिक गती देता येईल. सभेत तामिळनाडू येथील कृष्णा स्वामी यांनी खादी रक्षा यात्रा काढण्याचा प्रस्ताव ठेवला. इंदूभूषण गोयल, बसीनभाई, राजपाल प्रधान, निरंजन, दुधीचंद, बळीराम आदींनी मार्गदर्शन केले. सभेला देशभऱ्यातून २०० खादी संस्थाचे प्रतिष्ठान व कार्यकर्ता सहभागी झाले. सभेचे संचालन पुष्पेंद्र दुबे यांनी केले.(वार्ताहर)