शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खादी स्थापित समाजरचना निर्माण करण्याची वेळ

By admin | Updated: September 17, 2016 02:28 IST

खादी व ग्रामोद्योग संस्थाचे कार्य देशभऱ्यात सुरू आहे. खादीच्या कामांना अधिक दृढतापूर्वक पुढे नेणे आवश्यक आहे.

बालभाई : खादी सभेला प्रारंभसेवाग्राम : खादी व ग्रामोद्योग संस्थाचे कार्य देशभऱ्यात सुरू आहे. खादीच्या कामांना अधिक दृढतापूर्वक पुढे नेणे आवश्यक आहे. कार्पोरेट संस्था कार्यरत असताना खादी स्थापित नवी समाजरचना निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन खादी मिशनचे संयोजक बालभाई यांनी केले. नई तालीम समितीच्यावतीने शांती भवन येथे शुक्रवारपासून खादी मिशनच्या खादी सभेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मनुभाई मेहता, मगन संग्रहालय समितीच्या डॉ. विभा गुप्ता, राम इकबाल सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना बालभाई म्हणाले, खादीचे कार्य करताना आता खादी कमीशनपासून मुक्त व्हावे लागेल. गांधीजींनी ट्रस्टीची जी कल्पना मांडली यावरच खादीचा विस्तार व्हावा. संस्थांनी खादी कमिशन पासून दुर राहणे हितकारी ठरेल. संस्थानी खादी कमिशनची राशी परत केली. परंतु यापासून संस्थांना मुक्ती मिळाली नाही. ही सावकारी पद्धती असून इंग्रजांच्या गुलामी पेक्षा कमी नाही. यानंतर बोलताना मनु मेहता म्हणाले, याच ठिकाणी देशभऱ्यातील प्रतिनिधी उपस्थित असून येथेच निर्णय व्हावा. याचा प्रस्ताव तयार करुन तो कमिशनला पाठविण्यात येईल. डॉ. विभा गुप्ता यांनी खादी व ग्रामोद्योग संस्थांनी जमिनीपासून कार्याला सुरुवात करावी. बाजारात विदेशी बियाणे असले तरी गाव पातळीवर शेतकऱ्यांना जोडून या कामाला अधिक गती देता येईल. सभेत तामिळनाडू येथील कृष्णा स्वामी यांनी खादी रक्षा यात्रा काढण्याचा प्रस्ताव ठेवला. इंदूभूषण गोयल, बसीनभाई, राजपाल प्रधान, निरंजन, दुधीचंद, बळीराम आदींनी मार्गदर्शन केले. सभेला देशभऱ्यातून २०० खादी संस्थाचे प्रतिष्ठान व कार्यकर्ता सहभागी झाले. सभेचे संचालन पुष्पेंद्र दुबे यांनी केले.(वार्ताहर)