शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

पाटचऱ्या बांधकामाअभावी हजारो लिटर पाण्याचा होतोय अपव्यय

By admin | Updated: January 25, 2016 03:28 IST

उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे भूमिपूजन १८ डिसेंबर १९७६ मध्ये झाले. यानंतर तब्बल १७ वर्षांनी जून १९९३ रोजी बांधकाम पूर्ण

आष्टी (श.) : उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे भूमिपूजन १८ डिसेंबर १९७६ मध्ये झाले. यानंतर तब्बल १७ वर्षांनी जून १९९३ रोजी बांधकाम पूर्ण झाले. डाव्या कालव्याचे बांधकाम ४ आॅक्टोबर १९९५ मध्ये पूर्ण झाले. या कालव्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून पाटचऱ्यांचे बांधकामही झाले नाही. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. डागडूजी व दुरूस्तीसाठी निधी मिळत नसल्याने अधिकाऱ्यांना सर्व समस्यांना तोंड देत रोष सहन करावा लागत आहे.सध्या रबी हंगाम सुरू असून धरण विभागाने सिंचनासाठी कालव्यातून पाणी सोडले. यातून पाटचऱ्यांद्वारे शेतात पाणी पोहोचले; पण मातीच्या पाटचऱ्या जागोजागी फुटल्याने शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही. ओरड केल्यावर उलट उत्तरे दिली जातात. मौजा चेकबंदीमध्ये शेतकरी ज्ञानेश्वर लालजी मेंढे यांच्या अर्ध्या शेतातून पाणी पाझरत असल्याने पीक वाया जात आहे. दीड एकर शेती त्यांनी पाण्यामुळे पडिक ठेवली आहे. ओलितासाठी पाणी मिळत नाही; पण रस्त्यालगत पाण्याचे लोट वाहतात. आष्टी ते किन्हाळा रस्त्याचे भविष्य पाण्यामुळे बिकट आहे. काळ्या मातीचा भाग असल्याने रस्त्याच्या मधोमध कधी भगदाड पडेल, याचा भरवसा नाही. अधिकाऱ्यांना सांगितल्यावर कर्मचारी पाठवितात. हे कर्मचारी काम सोडून श्ेतकऱ्यांनाच सुनावतात. अप्पर वर्धा धरणाची साठवण क्षमता ६७८.२७ दलघमी आहे; पण त्या ताकदीने सिंचन होत नाही. तालुक्यात अनेक पाटचऱ्या अपूर्ण आहे. सद्यस्थितीत २५० हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे.तालुक्यातील पाटचऱ्यांचे अद्यापही काँक्रीटीकरण झाले नाही. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. शेती पडिक राहत आहे. धरणे विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.- ज्ञानेश्वर मेंढे, शेतकरी, लहानआर्वी.आष्टी तालुक्यातील कालवे व पाटचऱ्या बांधकामासाठी सर्व प्रस्ताव शासनाला पाठविले आहे. पाठपुरावा सुरू आहे. अनेक पाटचऱ्यांचे बांधकाम मार्गी लागले आहे.- दादाराव केचे, माजी आमदार, आर्वी.