शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

सोयाबीन ठरतेय ‘नाकापेक्षा मोती जड’

By admin | Updated: October 28, 2014 23:02 IST

मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणारे सोयाबीनचे पीक हातचे गेले तर यावर्षी पावसाने दगा दिल्याने पिकांची स्थिती त्यापेक्षाही दयनिय झाली़ यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी

खरांगणा (मो़) : मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणारे सोयाबीनचे पीक हातचे गेले तर यावर्षी पावसाने दगा दिल्याने पिकांची स्थिती त्यापेक्षाही दयनिय झाली़ यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेल्याचे दिसते़ यंदाचे सोयाबीन पीक शेतकऱ्यांना ‘नाकापेक्षा मोती जड’ ही म्हण सार्थ ठरवित असल्याचा प्रत्यय येत आहे़१०० ते ११० दिवसांत येणाऱ्या सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची भीस्त असते. रबी हंगामासाठी सोयाबीनमुळे शेतकऱ्यांच्या हातात तीन महिन्यांत पैसा येतो़ कर्ज काढून मशागत करून पेरलेल्या या पिकामुळे हाती रक्कम आल्याने आपल्या मुला-बाळांना कपडेलत्ते घेऊन दिवाळी साजरी केली जाते़ थोडेबहूत कर्जाचेही देणे होते तर रबीच्या बी-बियाणे, खते, मजुरी यांचीही सोय लागते; पण दोन वर्षांपासून निसर्गाच्या दगलबाजीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मागील वर्षी अतिपावसाने सोयाबीन पिकांना अंकुर फुटले, ते काळे झाले. यामुळे उतारा आला नाही व बाजारात कवडीमोलाने विकावे लागले़ यंदाची शेतात झाड आहे, पाला आहे; पण सोयाबीनच्या शेंगांत दाणेच भरले नाही. तुरीपेक्षाही ठोकळ असणारे दाणे ज्वारीच्या आकाराचे झाले़ शेंड्यावरील शेंगा पोचटच असल्याचे दिसते़ शेतीची वाहीपेरी, बियाणे, खते, निंदण, डवरण, राखण, फवारणी असा एकरी १० ते १५ हजार रुपयांचा खर्च करूनही उतारा मात्र दीड ते दोन क्विंटलच येत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक दिवाळे निघाले आहे. यात मागील वर्षीच्या तुलनेत भावही अर्ध्यावर आले आहेत़ शेतकरी सुलतानी संकटातही भरडला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाकापेक्षा मोती जड झाल्याचेच दिसून येते़ भ्