शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

उन्हाच्या तडाख्याने मजुरांचे हाल

By admin | Updated: May 1, 2015 01:43 IST

दिवसेंदिवस ऊन कडाडत असल्याने आरोग्यविषयक समस्या बळावू लागल्या आहेत.

तळेगाव (श्या.पं.) : दिवसेंदिवस ऊन कडाडत असल्याने आरोग्यविषयक समस्या बळावू लागल्या आहेत. पोटासाठी श्रमाची कामे करण्यास बाध्य असलेल्या मजुरांचे उन्हामुळे हाल होत आहेत. वातावरणात होत असलेला बदल हा आरोग्यासाठी हानिकारक ठरला आहे. यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांना मजूर वर्गातून वाढत्या उष्म्यामुळे नकार देण्यात येत असल्याची स्थिती आहे.कधी ऊन तर कशी पाऊस, आभाळ अशी स्थिती असल्याने वातावरणाचा समतोल बिघडला आहे. एकाएकी उन्हाचा पारा वाढल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. पोटासाठी उन्हातान्हात काम करणे गरजेचे असल्याने मजुरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अधिक पाणी पिणे, पाढऱ्या रंगाचे कपडे घालणे आवश्यक आहे. उन्हात जाताना डोक्याला दुपट्टा किंवा रुमाल बांधल्याने उन्हापासून बचाव करू शकतो. उन चांगलेच कडाडल्याने ग्रामस्थ शक्यतोवर घराबाहेर निघणे टाळत असल्याचे चित्र आहे. तळेगाव परिसरात अजूनही कपाशी वेचणीसाठी मजूर शेतात जात आहेत. मात्र सकाळी ८ ते दुपारी १ या वेळातच शेतात मजूर काम करताना दिसतात. कडाडलेल्या उन्हामुळे मजुरांना आजार जडत असून परिणामी रुग्णालयामध्ये गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागात रस्ते ओस पडत आहे.(वार्ताहर)