शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

तूर खरेदीसाठी बाजार समितीत शिवसेनेचा ठिय्या

By admin | Updated: April 5, 2017 00:35 IST

नाफेडद्वारे शेतकऱ्यांच्या तूर मालाची खरेदी १ जानेवारी रोजी सुरू करण्यात आली; पण २९ मार्चपर्यंत केवळ १ हजार १२६ शेतकऱ्यांची

मुख्य व्यवस्थापकाशी चर्चा : दररोज एक हजार क्विंटल खरेदीची दिली हमी आर्वी : नाफेडद्वारे शेतकऱ्यांच्या तूर मालाची खरेदी १ जानेवारी रोजी सुरू करण्यात आली; पण २९ मार्चपर्यंत केवळ १ हजार १२६ शेतकऱ्यांची २६ हजार ६०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तूर विकावी लागली. या विरूद्ध शिवसेनेने मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत ठिय्या आंदोलन केली. तूर खरेदीतील सातत्य टिकवून अधिकाधिक शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची मागणी केली. तालुक्यातील ३५०० शेतकऱ्यांची अंदाजे ९० हजार क्विंटल तुरीच्या मालाची नोंद नाफेडकडे करण्यात आली. ३ महिन्यांपासून नाफेडची तूर खरेदी प्रक्रिया ढिसाळ, निष्काळजीपणे तथा शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. याबाबत तक्रारी मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख देशमुख यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती गाठून फसवणुकीबाबत निषेध नोंदविला. बाजार समितीचे सचिव व नाफेडच्या अधिकाऱ्यांनाही विचारणा केली. नाफेडच्या तूर खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांकडून कमी दरात तूर खरेदी करून तिच तूर नाफेडला अधिक भावात विकण्याचा व्यापाऱ्यांचा गंभीर प्रकार सुरू होता. याबाबत शिवसेनेने तीव्र निषेध नोंदविला. ही शेतकऱ्यांची फसवणूक असून शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांची तूर खरेदी थांबविली. नाफेडचे मुख्य व्यवस्थापक नागपूर यांच्याशी चर्चा करण्यात आली. यात शेतकऱ्यांंच्या नोंदणीनुसार तूर खरेदी प्रक्रिया सुरू केली जाईल. दररोज एक हजार क्विंटल तूर खरेदी करणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. ठिय्या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख देशमुख यांच्यासह गणेश आजणे, मनीष अरसड, गौरव देशमुख, विशाल देशमुख, निलेश बंगाले, अखिलेश वाघमारे यासह शिवसेना तथा युवसेनेचे कार्यकर्ते यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.(तालुका प्रतिनिधी)