शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

बियाण्यांच्या दरात वाढ; शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: June 20, 2014 00:02 IST

मागील वर्षी खरीप व रबी या दोन्ही हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. आता कर्ज घेऊन पुन्हा खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना बियाण्यांच्या

आर्थिक फटका : सोयाबीनच्या उगवणशक्तीवर प्रश्नचिन्हदारोडा : मागील वर्षी खरीप व रबी या दोन्ही हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. आता कर्ज घेऊन पुन्हा खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना बियाण्यांच्या दरवाढीचा सामना करावा लागत आहे. अचानक वधारलेल्या बियाण्यांच्या दरातून कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांची लूट करीत आहे. या आर्थिक फटक्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.नगदी पीक म्हणून जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी गत खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती; पण आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली. यामुळे पीक मातीमोल झाले. उत्पादनातून शेतीला लागलेला खर्चही भरून न निघाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला. अति पावसामुळे मागील वर्षी सोयाबीन डागी निघाले. यामुळे १८०० ते २००० रुपये क्विंटल दराने विकून आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. असे असले तरी शेतकऱ्यांनी उसनवारी, उधार व व्याजाने पैसे उचलून रबी हंगामात पेरण्या केल्या; पण निसर्गाच्या अवकृपेने अवकाळी पावसासह वादळ, गारपीट याचा जोरदार तडाखा बसला. यामुळे रबीतील गहू, हरबरा, कांदा, भुईमुंग ही पिकेही जमीनदोस्त झाली. कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरचेच बियाणे वापरण्याचा फुकट सल्ला दिला. मागील वर्षी सोयाबीनच व्यवस्थित पिकले नाही तर घरचे बियाणे शेतकरी कसे वापरणार, याचा कुठेही विचार करण्यात आला नाही. आता सोयाबीन बियाण्याचे भाव २६०० ते ३००० रुपये आहे. शिवाय दुकानदार सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्तती ५० टक्के आहे वा नाही, हे देखील सांगू शकत नाही. यामुळे शेतकरी अधिकच धास्तावला आहे. याकडे लक्ष देत कृषी केंद्र चालकांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.(वार्ताहर)