शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीशेजारील रोहित्राच्या ग्रिप पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:19 IST

नजीक च्या वडगाव (जंगली) येथील अंगणवाडी शेजारी असलेल्या रोहित्राच्या सुरक्षा पेटीतून ग्रीप पळविण्यात आल्या आहेत. येथील व्यवस्था सुस्थितीत रहावी याची जबाबदारी लाईनमनची; पण त्याच्याकडूनच दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात असल्याने कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. शिवाय विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होत असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देलाईनमनचे दुर्लक्ष : वारंवार पुरवठा होतो खंडित

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : नजीक च्या वडगाव (जंगली) येथील अंगणवाडी शेजारी असलेल्या रोहित्राच्या सुरक्षा पेटीतून ग्रीप पळविण्यात आल्या आहेत. येथील व्यवस्था सुस्थितीत रहावी याची जबाबदारी लाईनमनची; पण त्याच्याकडूनच दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात असल्याने कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. शिवाय विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होत असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.अंगणवाडीतील बच्चेकंपनी रोहित्राच्या आवारात खेळण्यासाठी जात असल्याने लाईनमनचा मनमर्जी कारभार एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे. इतकेच नव्हे तर थोडा जरी वादळी वारा आला तर विद्युत पुरवठा खंडित होतो. शिवाय, लाईनमन गावाबाहेर राहत असल्याने रात्री उशीरा वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना काळोखात रात्र काढावी लागते. सदर प्रकरणी योग्य कार्यवाहीसाठी लाईनमनला नागरिकांनी माहिती दिली. परंतु, दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची असेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.