शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

मध्ययुगातील राजपूत स्त्रियांचे योगदान

By admin | Updated: May 27, 2015 01:59 IST

स्थानिक राजपूत चेतना मंच यांच्यावतीने घेण्यात आलेल्या चर्चासत्र व समाज मेळाव्यात गुणवंतांना सन्मानित केले.

वर्धा : स्थानिक राजपूत चेतना मंच यांच्यावतीने घेण्यात आलेल्या चर्चासत्र व समाज मेळाव्यात गुणवंतांना सन्मानित केले. येथील महाराणा प्रताप शाळेतील प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विजयसिंह चंदेल, माजी नगराध्यक्ष संतोषसिंह ठाकूर, डॉ. रंभा सोनाये यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना चंदेल यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच प्रताप यांनी राजपूतांना एकजुट होण्याचे आवाहन केले होते असे सांगितले. प्रा. परिहार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी दक्षिणेत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यश मिळविले. मात्र राजस्थानात महाराणा यांना ते यश मिळविता आले नाही. कारण राजपूत समाज एकसंघ नव्हता म्हणून त्यांनी एकतेची अपेक्षा केली. यानंतर बोलताना डॉ. रंभा सोनाये यांनी मध्ययुगातील राजपूत स्त्रीयांच्या योगदानावर भाष्य करताना त्यांच्यातील स्वाभीमान आणि राजपूत महिलांनी त्याकाळात केलेली एकजुट याची माहिती दिली. तर संतोषसिंह ठाकूर यांनी महाराणा प्रतापसिंह आणि राजपूत सरदारांनी मुगलविरोधी भूमिका घेवून संपूर्ण भारत जिंकण्याचे स्वप्न साकार होवू दिले नाही. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे रक्षण झाले असल्याचे सांगितले. राजपूत समाजाला शिक्षित व आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या मुलामुलींचे विवाह करण्यासाठी राजपूत मंचाने कार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी समाज मेळाव्यात केले. डॉ. रघविरसिंह दिदावत, डॉ. वीरेंद्रसिंह बैस, सचिव उदयसिंह सेंगर, भुपेन्द्रसिंह बघेल यांनी विचार मांडले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विरेद्रसिंह, महेंद्रसिंह चौहाण, भगवानसिंह चंदेल, प्रतापसिंह बैस, किर्ती बैस आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)