शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

मध्ययुगातील राजपूत स्त्रियांचे योगदान

By admin | Updated: May 27, 2015 01:59 IST

स्थानिक राजपूत चेतना मंच यांच्यावतीने घेण्यात आलेल्या चर्चासत्र व समाज मेळाव्यात गुणवंतांना सन्मानित केले.

वर्धा : स्थानिक राजपूत चेतना मंच यांच्यावतीने घेण्यात आलेल्या चर्चासत्र व समाज मेळाव्यात गुणवंतांना सन्मानित केले. येथील महाराणा प्रताप शाळेतील प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विजयसिंह चंदेल, माजी नगराध्यक्ष संतोषसिंह ठाकूर, डॉ. रंभा सोनाये यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना चंदेल यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच प्रताप यांनी राजपूतांना एकजुट होण्याचे आवाहन केले होते असे सांगितले. प्रा. परिहार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी दक्षिणेत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यश मिळविले. मात्र राजस्थानात महाराणा यांना ते यश मिळविता आले नाही. कारण राजपूत समाज एकसंघ नव्हता म्हणून त्यांनी एकतेची अपेक्षा केली. यानंतर बोलताना डॉ. रंभा सोनाये यांनी मध्ययुगातील राजपूत स्त्रीयांच्या योगदानावर भाष्य करताना त्यांच्यातील स्वाभीमान आणि राजपूत महिलांनी त्याकाळात केलेली एकजुट याची माहिती दिली. तर संतोषसिंह ठाकूर यांनी महाराणा प्रतापसिंह आणि राजपूत सरदारांनी मुगलविरोधी भूमिका घेवून संपूर्ण भारत जिंकण्याचे स्वप्न साकार होवू दिले नाही. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे रक्षण झाले असल्याचे सांगितले. राजपूत समाजाला शिक्षित व आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या मुलामुलींचे विवाह करण्यासाठी राजपूत मंचाने कार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी समाज मेळाव्यात केले. डॉ. रघविरसिंह दिदावत, डॉ. वीरेंद्रसिंह बैस, सचिव उदयसिंह सेंगर, भुपेन्द्रसिंह बघेल यांनी विचार मांडले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विरेद्रसिंह, महेंद्रसिंह चौहाण, भगवानसिंह चंदेल, प्रतापसिंह बैस, किर्ती बैस आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)