शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

वर्धेतून दोन नव्या रेल्वे गाड्यांचा प्रस्ताव

By admin | Updated: December 23, 2014 23:08 IST

येथील जंक्शनवरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने सेवाग्राम ते मुंबई व आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने वर्धा ते पुणे अशा नव्या दोन गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव खा. रामदास तडस यांनी

खासदारांची माहिती : महत्त्वपूर्ण गाड्यांचे थांबे देण्याची केंद्राकडे शिफारसवर्धा : येथील जंक्शनवरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने सेवाग्राम ते मुंबई व आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने वर्धा ते पुणे अशा नव्या दोन गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव खा. रामदास तडस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यापुढे ठेवला आहे.यासोबतच जिल्ह्यातील विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापारी, शेतकरी यांच्या सोईसाठी गुजरात, आंध्र प्रदेश व विविध राज्यांमध्ये जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर (रेल्वे), सिंदी(रेल्वे) व हिंगणघाट येथे थांबे देण्याची मागणीही करण्यात आली आहे. हिंगणघाट, पुलगाव रेल्वे स्थानकावर पीएनआर मशीन उपलब्ध करून द्यावी. चांदूर (रेल्वे) येथील उड्डाण बांधकाम सुरू करण्याची परवानगी द्यावी, याकडेही लक्ष वेधण्यात आले. यावेळी रेल्वे मंत्र्यांनी सदर मागण्यांबाबत आश्वस्त केल्याची माहिती खा. तडस यांनी दिली.(जिल्हा प्रतिनिधी)